शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

सारंगखेडा-कुकावल रस्त्यावर वृक्ष जाळण्याच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कळंबू : सारंगखेडा ते कुकावल रस्त्यालगत असलेले वृक्ष अज्ञातांकडून मुद्दामहुन काडी कचरा जाळण्याच्या नादात जाळले जात ...

लोकमत न्यूज नेटवर्ककळंबू : सारंगखेडा ते कुकावल रस्त्यालगत असलेले वृक्ष अज्ञातांकडून मुद्दामहुन काडी कचरा जाळण्याच्या नादात जाळले जात आहे. यामुळे वृक्षांना जाळून मोठी हानी होत आहे.अनेक वर्षांपासून उभे असलेले डेरेदार वृक्ष जे उन्हाळ्यात मनुष्य व प्राणीमात्रांना छाया देतात व आकाशात उडणाऱ्या पक्षांना विसावा देतात अश्या हिरवेगार व डेरेदार वृक्षांच्या जाळपोळीच्या घटनांमुळे मोठी हानी होत आहे. त्यामुळे परिसरातील वृक्षमित्रांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.एकीकडे महाराष्ट्र सरकार पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ३३ कोटी वृक्षांची लागवड करते व त्यात किती वृक्ष जगली हा संशोधनाचा विषय आहे. परंतु अश्या वृक्ष जाळपोळीच्या घटनांमुळे अनेक वर्षांपासून पर्यावरणाच्या सौंदर्यात भर घालणाºया वृक्षांची हानी होत असल्याने अश्या घटना न होता.वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं वनचरें !पक्षी ही सुस्वरें आळविती!या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओवीतून मानवाने बोध घेऊन वृक्षांना आपले मित्र समजून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष जोपासना व संगोपन करणे हीच काळाची गरज आहे. तरी संबंधीत वन विभागाने वृक्ष जाळपोळीच्या घटनांची दखल घ्यावी अशी, मागणी वृक्ष मित्रांकडून होत आहे.