शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

सारंगखेडा-कुकावल रस्त्यावर वृक्ष जाळण्याच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कळंबू : सारंगखेडा ते कुकावल रस्त्यालगत असलेले वृक्ष अज्ञातांकडून मुद्दामहुन काडी कचरा जाळण्याच्या नादात जाळले जात ...

लोकमत न्यूज नेटवर्ककळंबू : सारंगखेडा ते कुकावल रस्त्यालगत असलेले वृक्ष अज्ञातांकडून मुद्दामहुन काडी कचरा जाळण्याच्या नादात जाळले जात आहे. यामुळे वृक्षांना जाळून मोठी हानी होत आहे.अनेक वर्षांपासून उभे असलेले डेरेदार वृक्ष जे उन्हाळ्यात मनुष्य व प्राणीमात्रांना छाया देतात व आकाशात उडणाऱ्या पक्षांना विसावा देतात अश्या हिरवेगार व डेरेदार वृक्षांच्या जाळपोळीच्या घटनांमुळे मोठी हानी होत आहे. त्यामुळे परिसरातील वृक्षमित्रांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.एकीकडे महाराष्ट्र सरकार पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ३३ कोटी वृक्षांची लागवड करते व त्यात किती वृक्ष जगली हा संशोधनाचा विषय आहे. परंतु अश्या वृक्ष जाळपोळीच्या घटनांमुळे अनेक वर्षांपासून पर्यावरणाच्या सौंदर्यात भर घालणाºया वृक्षांची हानी होत असल्याने अश्या घटना न होता.वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं वनचरें !पक्षी ही सुस्वरें आळविती!या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओवीतून मानवाने बोध घेऊन वृक्षांना आपले मित्र समजून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष जोपासना व संगोपन करणे हीच काळाची गरज आहे. तरी संबंधीत वन विभागाने वृक्ष जाळपोळीच्या घटनांची दखल घ्यावी अशी, मागणी वृक्ष मित्रांकडून होत आहे.