शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

नंदुरबारला जनजाती महोत्सवाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: November 15, 2023 14:22 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती.

रमाकांत पाटील, नंदुरबार: नंदुरबारमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्तानं तीन दिवसांच्या जनजाती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित पालकमंत्री अनिल पाटील, खासदार हिना गावित सह लोकप्रतिनिचा उपस्थित हा महोत्सव पार पडला यावेळी जनजाती गौरव दिनानिमित्त आलेले राज्यपाल रमेश बैस,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आल. यावेळेस आदिवासी संस्कृतीच प्रतीक असलेल्या मोरपिसांची टोपी घालत त्यांचं स्वागत करण्यात आलं. ही मोरपिसांची टोपी सांभाळताना दोघांचीही कसरत होताना दिसून आली. मात्र या अनोख्या स्वागताचं राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी कौतुक करीत आपुलकीने स्वागत स्वीकारले.  ही मोरपिसांची टोपी ही आदिवासी परंपरेचा एक अविभाज्य घटक आहे.

उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री यांनी आदिवासी बांधवांना संबोधले यावेळी सारो हाय ना बठा म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली बिरासा मुंडा सारख्या अनेक लोकांच्या पराक्रमामुळे स्वातंत्र्य मिळाले ,आदिवासी समाजाला मुख्यमंत्री प्रवाहात आणण्यासाठी विकासाचे धोरण राबविलेली जातं आहे आदिवासीनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा स्मरणात राहावा यासाठी हा गौराव दिन साजरा होत आहे राष्ट्रपती पदी आदिवासींचे प्रतींनीधी असून आदिवासी बांधवासाठी गौरवस्पद बाब आहे .आदिवासी भागाच्या विकासासाठी रस्त्याचे जाळे उभारले जातं आहे त्यासाठी पाच हजार कोटी प्रस्तावित असून आदिवासी वन हक्क दावे मंजूर केले जातं आहेत.राज्यातील एक हजार मंडळानाचा समावेश दुष्काळी भागात समावेश केला गेला आहे तसेच उर्वरित भागांना देखील अन्याय होऊन देणार नाही असे आश्वासन यावेळी दिले.

राज्यपाल रमेश बैस यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पहिल्या जनजातीय समाजाला न्याय आणि सन्मान देण्याचे काम होत आहे तसेच आज अनेक योजणांचे लोकार्पण मोदींनी केले असून आदिवासी समाजाच्या स्वातंत्र्य योगदानाचा विसर पडला होता मात्र या कार्यक्रमामुळे सन्मान गौर देण्याचे काम भारत सरकार आणि राज्य सरकार आदिवासी बांधवाना सक्षम करण्यासाठी काम करीत आहेत तसेच आदिवासी विकास विभाग आदिवासी समाजात शिक्षण देण्याचे काम केले जातं आहे देशाच्या विकासात आदिवासीना शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्या जातं आहेत खेळामध्ये देखील आदिवासी तरुण पुढे येत आहेत स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आदिवासी विध्यार्थ्यांना सहाय्य केले जातं आहे. आदिवासी योजनाच्या प्रचाराचे काम सरकारने करावे. राज्यात आदिवासी समाजात अनेक लेखक कवी आहेत, त्यांना प्रोत्साहन देऊन समाजाचे कंगोरे समोर आले पाहिजे .आदिवासी भाषांच्या संरक्षसाठी काम केले पाहिजे आदिवासी तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन यावेळी केले.

कार्यक्रमात झारखंड येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जनजाती महोत्सवात हिरवा झेंडा दाखवत विकसित भारत संकल्प यात्रेचे सुरुवात करण्यात आल्याने   राज्यपाल , मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, पालकंत्री यांनीही नंदुरबारात हिरवा झेंडा दाखवला

टॅग्स :Ramesh Baisरमेश बैसEknath Shindeएकनाथ शिंदे