शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

ढगाळ हवामानामुळे रब्बीवर परिणाम : तळोदा परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह लगतच्या परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान आह़े यामुळे पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी याचा फटका रब्बी पिकांना बसत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आले आह़ेगेल्या काही दिवसांपासून या परिसरात ढगाळ हवामान आह़े त्यामुळे   हरभरा पिकावर अळींचा प्रादुर्भाव झाला आह़े त्याच प्रमाणे गहुचीही वाढ खुंटली आह़े ढगाळ ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह लगतच्या परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान आह़े यामुळे पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी याचा फटका रब्बी पिकांना बसत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आले आह़ेगेल्या काही दिवसांपासून या परिसरात ढगाळ हवामान आह़े त्यामुळे   हरभरा पिकावर अळींचा प्रादुर्भाव झाला आह़े त्याच प्रमाणे गहुचीही वाढ खुंटली आह़े ढगाळ वातावरण लवकर न निवळल्यास रब्बी पिकांना बुरशीयुक्त रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जाणकार शेतक:यांकडून व्यक्त केली जात आह़ेढगाळ हवामानामुळे रब्बी पिकांवर बुरशीजन्य रोगाचा धोका निर्माण होत आह़े रांझणी परिसरात मोठय़ा प्रमाणात गहु व हरभ:याची पेरणी करण्यात आली आह़े त्यामुळे आसमानी संकटामुळे पिकांची हानी झाल्यास शेतक:यांचेही मोठे आर्थिक नुकसान होण्याची भिती निर्माण झाली आह़ेगहू, हरभरा पिकाची वाढ खुंटलीअवकाळी पाऊस तसेच ढगाळ हवामानामुळे गहु, हरभरा पिकांची वाढ खुंटली आह़े  त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया जातो की काय अशी चिंता शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े आधीच परिसरात थंडीचा जोर उशीराने वाढला असल्याने शेतक:यांनी हरभरा पेरणीला विलंब केला होता़ त्यातच ‘ओखी’ वादळामुळे पडलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचेही मोठे नुकसान झाले आह़े त्यानंतर पाऊस नसला तरी ढगाळ वातावरणामुळे पिकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही़ परिणामी पिकांची वाढ जोमात होत नसल्याच्या व्यथा शेतक:यांकडून संगण्यात येत आह़े त्यामुळे शेतकरीही चिंताग्रस्त झाले आहेत़मजुर टंचाईची समस्याही गंभीरएकीकडे आसमानी तर दुसरीकडे सुलतानी संकट शेतक:यांना छळत असल्याची स्थिती आह़े  रब्बी हंगामाला ढगाळ हवामानाचे ग्रहण लागले असतानाच दुसरीकडे शेतीकामांसाठी मजुरांचीही टंचाई जाणवत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े गुजरात राज्यात मजुरांचे स्थलांतर झाले असल्याने स्थानिक शेतीकामे करण्यासाठी मजुरांची कमतरता जाणवत आह़ेसूर्यप्रकाशाची आवश्यकताअवकाळी पावसाने हरभरा पिकाचे नुकसान झाले असून किडीचाही प्रादुर्भाव आह़े गेल्या काही दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण आह़े त्याच सोबत पुरेसा सुर्यप्रकाशही मिळत नसल्याने रब्बी पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आह़े