शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

ढगाळ हवामानामुळे रब्बीवर परिणाम : तळोदा परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह लगतच्या परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान आह़े यामुळे पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी याचा फटका रब्बी पिकांना बसत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आले आह़ेगेल्या काही दिवसांपासून या परिसरात ढगाळ हवामान आह़े त्यामुळे   हरभरा पिकावर अळींचा प्रादुर्भाव झाला आह़े त्याच प्रमाणे गहुचीही वाढ खुंटली आह़े ढगाळ ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह लगतच्या परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान आह़े यामुळे पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी याचा फटका रब्बी पिकांना बसत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आले आह़ेगेल्या काही दिवसांपासून या परिसरात ढगाळ हवामान आह़े त्यामुळे   हरभरा पिकावर अळींचा प्रादुर्भाव झाला आह़े त्याच प्रमाणे गहुचीही वाढ खुंटली आह़े ढगाळ वातावरण लवकर न निवळल्यास रब्बी पिकांना बुरशीयुक्त रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जाणकार शेतक:यांकडून व्यक्त केली जात आह़ेढगाळ हवामानामुळे रब्बी पिकांवर बुरशीजन्य रोगाचा धोका निर्माण होत आह़े रांझणी परिसरात मोठय़ा प्रमाणात गहु व हरभ:याची पेरणी करण्यात आली आह़े त्यामुळे आसमानी संकटामुळे पिकांची हानी झाल्यास शेतक:यांचेही मोठे आर्थिक नुकसान होण्याची भिती निर्माण झाली आह़ेगहू, हरभरा पिकाची वाढ खुंटलीअवकाळी पाऊस तसेच ढगाळ हवामानामुळे गहु, हरभरा पिकांची वाढ खुंटली आह़े  त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया जातो की काय अशी चिंता शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े आधीच परिसरात थंडीचा जोर उशीराने वाढला असल्याने शेतक:यांनी हरभरा पेरणीला विलंब केला होता़ त्यातच ‘ओखी’ वादळामुळे पडलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचेही मोठे नुकसान झाले आह़े त्यानंतर पाऊस नसला तरी ढगाळ वातावरणामुळे पिकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही़ परिणामी पिकांची वाढ जोमात होत नसल्याच्या व्यथा शेतक:यांकडून संगण्यात येत आह़े त्यामुळे शेतकरीही चिंताग्रस्त झाले आहेत़मजुर टंचाईची समस्याही गंभीरएकीकडे आसमानी तर दुसरीकडे सुलतानी संकट शेतक:यांना छळत असल्याची स्थिती आह़े  रब्बी हंगामाला ढगाळ हवामानाचे ग्रहण लागले असतानाच दुसरीकडे शेतीकामांसाठी मजुरांचीही टंचाई जाणवत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े गुजरात राज्यात मजुरांचे स्थलांतर झाले असल्याने स्थानिक शेतीकामे करण्यासाठी मजुरांची कमतरता जाणवत आह़ेसूर्यप्रकाशाची आवश्यकताअवकाळी पावसाने हरभरा पिकाचे नुकसान झाले असून किडीचाही प्रादुर्भाव आह़े गेल्या काही दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण आह़े त्याच सोबत पुरेसा सुर्यप्रकाशही मिळत नसल्याने रब्बी पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आह़े