शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

ढगाळ हवामानामुळे रब्बीवर परिणाम : तळोदा परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह लगतच्या परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान आह़े यामुळे पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी याचा फटका रब्बी पिकांना बसत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आले आह़ेगेल्या काही दिवसांपासून या परिसरात ढगाळ हवामान आह़े त्यामुळे   हरभरा पिकावर अळींचा प्रादुर्भाव झाला आह़े त्याच प्रमाणे गहुचीही वाढ खुंटली आह़े ढगाळ ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह लगतच्या परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान आह़े यामुळे पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी याचा फटका रब्बी पिकांना बसत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आले आह़ेगेल्या काही दिवसांपासून या परिसरात ढगाळ हवामान आह़े त्यामुळे   हरभरा पिकावर अळींचा प्रादुर्भाव झाला आह़े त्याच प्रमाणे गहुचीही वाढ खुंटली आह़े ढगाळ वातावरण लवकर न निवळल्यास रब्बी पिकांना बुरशीयुक्त रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जाणकार शेतक:यांकडून व्यक्त केली जात आह़ेढगाळ हवामानामुळे रब्बी पिकांवर बुरशीजन्य रोगाचा धोका निर्माण होत आह़े रांझणी परिसरात मोठय़ा प्रमाणात गहु व हरभ:याची पेरणी करण्यात आली आह़े त्यामुळे आसमानी संकटामुळे पिकांची हानी झाल्यास शेतक:यांचेही मोठे आर्थिक नुकसान होण्याची भिती निर्माण झाली आह़ेगहू, हरभरा पिकाची वाढ खुंटलीअवकाळी पाऊस तसेच ढगाळ हवामानामुळे गहु, हरभरा पिकांची वाढ खुंटली आह़े  त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया जातो की काय अशी चिंता शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े आधीच परिसरात थंडीचा जोर उशीराने वाढला असल्याने शेतक:यांनी हरभरा पेरणीला विलंब केला होता़ त्यातच ‘ओखी’ वादळामुळे पडलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचेही मोठे नुकसान झाले आह़े त्यानंतर पाऊस नसला तरी ढगाळ वातावरणामुळे पिकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही़ परिणामी पिकांची वाढ जोमात होत नसल्याच्या व्यथा शेतक:यांकडून संगण्यात येत आह़े त्यामुळे शेतकरीही चिंताग्रस्त झाले आहेत़मजुर टंचाईची समस्याही गंभीरएकीकडे आसमानी तर दुसरीकडे सुलतानी संकट शेतक:यांना छळत असल्याची स्थिती आह़े  रब्बी हंगामाला ढगाळ हवामानाचे ग्रहण लागले असतानाच दुसरीकडे शेतीकामांसाठी मजुरांचीही टंचाई जाणवत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े गुजरात राज्यात मजुरांचे स्थलांतर झाले असल्याने स्थानिक शेतीकामे करण्यासाठी मजुरांची कमतरता जाणवत आह़ेसूर्यप्रकाशाची आवश्यकताअवकाळी पावसाने हरभरा पिकाचे नुकसान झाले असून किडीचाही प्रादुर्भाव आह़े गेल्या काही दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण आह़े त्याच सोबत पुरेसा सुर्यप्रकाशही मिळत नसल्याने रब्बी पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आह़े