शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

कोरोना काळात भरलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST

नंदुरबार : कोेरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर, शासनाच्या आरोग्य विभागाने तातडीने जिल्ह्यानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांची मानधन तत्त्वावर करार तत्त्वावर भरती केली. ...

नंदुरबार : कोेरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर, शासनाच्या आरोग्य विभागाने तातडीने जिल्ह्यानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांची मानधन तत्त्वावर करार तत्त्वावर भरती केली. सद्याच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, शासनाच्या आदेशानुसार भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे. सर्वांना मानधन देण्यात आले आहे.

कोरोनाचा काळ सुरू झाल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामांचा अतिरिक्त ताण पडण्यास सुरुवात झाली होती, त्यांचा ताण कमी करण्यासाठी तातडीने तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता.

शासन नक्कीच मानधन देणार...

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यावर शासनाच्या आदेशान्वये तातडीने तात्पुरत्या स्वरूपात कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. चतुर्थश्रेणी कर्मचारीसह स्टाफ नर्स, डॉक्टर्स, टेक्निशियन यासह इतर पदे भरण्यात आली होती. भरती करतानाच त्यांना तात्पुरत्या स्वरूपात असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली. आता कोरोना रुग्ण कमी झाल्याने शासन आदेशान्वये त्यातील काही कर्मचारी कमी करण्यात आले आहेत.

-डॉ. के.डी.सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, नंदुरबार.