शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

कोरोना काळात भरलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST

नंदुरबार : कोेरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर, शासनाच्या आरोग्य विभागाने तातडीने जिल्ह्यानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांची मानधन तत्त्वावर करार तत्त्वावर भरती केली. ...

नंदुरबार : कोेरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर, शासनाच्या आरोग्य विभागाने तातडीने जिल्ह्यानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांची मानधन तत्त्वावर करार तत्त्वावर भरती केली. सद्याच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, शासनाच्या आदेशानुसार भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे. सर्वांना मानधन देण्यात आले आहे.

कोरोनाचा काळ सुरू झाल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामांचा अतिरिक्त ताण पडण्यास सुरुवात झाली होती, त्यांचा ताण कमी करण्यासाठी तातडीने तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता.

शासन नक्कीच मानधन देणार...

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यावर शासनाच्या आदेशान्वये तातडीने तात्पुरत्या स्वरूपात कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. चतुर्थश्रेणी कर्मचारीसह स्टाफ नर्स, डॉक्टर्स, टेक्निशियन यासह इतर पदे भरण्यात आली होती. भरती करतानाच त्यांना तात्पुरत्या स्वरूपात असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली. आता कोरोना रुग्ण कमी झाल्याने शासन आदेशान्वये त्यातील काही कर्मचारी कमी करण्यात आले आहेत.

-डॉ. के.डी.सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, नंदुरबार.