शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

अरे चलारे शायमा, पेपर चाली :हायनात ना.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 11:45 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘अरे चला शायमा, पेपर चाली :हायनात.. दखा बरं नापास व्हई जाशात..’ ग्रामिण भागातील विद्याथ्र्याना ही आर्त विनवणी आहे शिक्षकांची. सध्या पायाभूत चाचणी परीक्षा शाळांमध्ये सुरू असल्याने विद्याथ्र्यानी शाळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावी यासाठी ग्रामिण भागातील शिक्षकांना प्रचंड धडपड करावी लागत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजनेअंतर्गत ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘अरे चला शायमा, पेपर चाली :हायनात.. दखा बरं नापास व्हई जाशात..’ ग्रामिण भागातील विद्याथ्र्याना ही आर्त विनवणी आहे शिक्षकांची. सध्या पायाभूत चाचणी परीक्षा शाळांमध्ये सुरू असल्याने विद्याथ्र्यानी शाळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावी यासाठी ग्रामिण भागातील शिक्षकांना प्रचंड धडपड करावी लागत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजनेअंतर्गत राज्यात सर्व शाळांमध्ये पायाभूत चाचणी परीक्षा सुरू आहे. पहिली ते आठवीर्पयत या परीक्षा घेण्यात येत असून त्यात चाचणी परीक्षेसह प्रात्यक्षिक परीक्षाही घेण्यात येत आहे. या परीक्षेत विद्याथ्र्याला किमान 65 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. त्यावरच गुणवत्ता अवलंबून असल्याने शाळांतर्फे व शिक्षण विभागातर्फे प्रगत विद्यार्थी घडविण्यासाठी प्रय} सुरू आहेत.ग्रामिण भागातील शाळांची स्थिती पाहिल्यास बहुतांश शाळांमध्ये पटावरील विद्यार्थी संख्या मोठी असली तरी प्रत्यक्ष शाळेत हजर राहणा:या विद्याथ्र्याची संख्या फार कमी असते. त्यामुळे काही गावात शिक्षकांना रोज शाळेत आल्यानंतर अर्धा ते एक तास गावात फिरून विद्याथ्र्याना शाळेत येण्याचे आवाहन करावे लागते. बहुतांश विद्यार्थी गरीब कुटूंबातील असल्याने हे विद्यार्थी आपल्या पालकांना मदतीसाठी शेतावर अथवा इतर ठिकाणी  कामावर जातात. त्यामुळे ते नियमित शाळेत येऊ शकत नाही. काही पालकही साक्षर नसल्याने ते देखील विद्याथ्र्याच्या शिक्षणाबाबत फारसे जागृत नाहीत. अशा स्थितीत शिक्षकांनाच पालकांची विनंती   करून मुलांना शाळेत आणावे    लागते. सध्या पायाभूत चाचणी परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थी शाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे बहुतांश शिक्षक गावातील पाडय़ात जावून विद्याथ्र्याना परीक्षा देण्यासाठी या अशी विनंती करीत आहेत. शुक्रवारी ग्रामिण भागातील काही गावांना फेरफटका मारला असता विदारक चित्र दिसून आले. एका पाडय़ावर दोन शिक्षक जावून विद्याथ्र्याना एकेकाचे नाव घेत चला रे शाळेत परीक्षा आहे अशी विनंती करीत होते. एका गावात एका पाडय़ावर शिक्षकांनी मुलांनी शाळेत यावे यासाठी चक्क दवंडी देत सारखेच फिरावे लागले. यासंदर्भातील एका शाळेच्या व्हीडीओ देखील व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याने त्याबाबत देखील जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात एकच चर्चा होती.