शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

अरे चलारे शायमा, पेपर चाली :हायनात ना.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 11:45 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘अरे चला शायमा, पेपर चाली :हायनात.. दखा बरं नापास व्हई जाशात..’ ग्रामिण भागातील विद्याथ्र्याना ही आर्त विनवणी आहे शिक्षकांची. सध्या पायाभूत चाचणी परीक्षा शाळांमध्ये सुरू असल्याने विद्याथ्र्यानी शाळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावी यासाठी ग्रामिण भागातील शिक्षकांना प्रचंड धडपड करावी लागत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजनेअंतर्गत ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘अरे चला शायमा, पेपर चाली :हायनात.. दखा बरं नापास व्हई जाशात..’ ग्रामिण भागातील विद्याथ्र्याना ही आर्त विनवणी आहे शिक्षकांची. सध्या पायाभूत चाचणी परीक्षा शाळांमध्ये सुरू असल्याने विद्याथ्र्यानी शाळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावी यासाठी ग्रामिण भागातील शिक्षकांना प्रचंड धडपड करावी लागत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजनेअंतर्गत राज्यात सर्व शाळांमध्ये पायाभूत चाचणी परीक्षा सुरू आहे. पहिली ते आठवीर्पयत या परीक्षा घेण्यात येत असून त्यात चाचणी परीक्षेसह प्रात्यक्षिक परीक्षाही घेण्यात येत आहे. या परीक्षेत विद्याथ्र्याला किमान 65 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. त्यावरच गुणवत्ता अवलंबून असल्याने शाळांतर्फे व शिक्षण विभागातर्फे प्रगत विद्यार्थी घडविण्यासाठी प्रय} सुरू आहेत.ग्रामिण भागातील शाळांची स्थिती पाहिल्यास बहुतांश शाळांमध्ये पटावरील विद्यार्थी संख्या मोठी असली तरी प्रत्यक्ष शाळेत हजर राहणा:या विद्याथ्र्याची संख्या फार कमी असते. त्यामुळे काही गावात शिक्षकांना रोज शाळेत आल्यानंतर अर्धा ते एक तास गावात फिरून विद्याथ्र्याना शाळेत येण्याचे आवाहन करावे लागते. बहुतांश विद्यार्थी गरीब कुटूंबातील असल्याने हे विद्यार्थी आपल्या पालकांना मदतीसाठी शेतावर अथवा इतर ठिकाणी  कामावर जातात. त्यामुळे ते नियमित शाळेत येऊ शकत नाही. काही पालकही साक्षर नसल्याने ते देखील विद्याथ्र्याच्या शिक्षणाबाबत फारसे जागृत नाहीत. अशा स्थितीत शिक्षकांनाच पालकांची विनंती   करून मुलांना शाळेत आणावे    लागते. सध्या पायाभूत चाचणी परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थी शाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे बहुतांश शिक्षक गावातील पाडय़ात जावून विद्याथ्र्याना परीक्षा देण्यासाठी या अशी विनंती करीत आहेत. शुक्रवारी ग्रामिण भागातील काही गावांना फेरफटका मारला असता विदारक चित्र दिसून आले. एका पाडय़ावर दोन शिक्षक जावून विद्याथ्र्याना एकेकाचे नाव घेत चला रे शाळेत परीक्षा आहे अशी विनंती करीत होते. एका गावात एका पाडय़ावर शिक्षकांनी मुलांनी शाळेत यावे यासाठी चक्क दवंडी देत सारखेच फिरावे लागले. यासंदर्भातील एका शाळेच्या व्हीडीओ देखील व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याने त्याबाबत देखील जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात एकच चर्चा होती.