शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतेच्या लाटेने सर्वसामान्य झाले हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 20:34 IST

तापमान वाढ : नंदुरबारचे तापमान ४३ अंशावर कायम, उकाड्यात झाली वाढ

नंदुरबार : पश्चिम राजस्थान तसेच कच्छ व सौराष्ट्राकडून उष्ण लहरी मोठ्या प्रमाणात लगतच्या परिसरात भेदत असल्याने नंदुरबारात सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे़ वाढते तापमान व उकाड्याने नागरिक बेजार झाले आहेत़नंदुरबारात तापमान वाढीचे रोजच नवनवे रेकॉर्ड होत आहेत़ मंगळवारी ४३ अंशावर असलेले कमाल तापमान बुधवारी ४३.३ अंशावर केले़ हवेत आद्रतेचे प्रमाणात तब्बल ४३ टक्के राहिल्याने नागरिक पूर्णपणे घामोघाम होत आहेत़ तापमान वाढ व असह्य उकाड्यामुळे नागरिक बेजार झाले असल्याचे दिसून येत आहे़ दरम्यान, वाढत्या तापमानाचा सामना करावा तरी कसा असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उपस्थित होत आहे़ तापमानाची तीव्रता इतकी आहे की, पंखे, कुलरदेखील निरुपयोगी ठरत असल्याची स्थिती आहे़ शहरी भागासह ग्रामीण भागातही तापमान वाढीची समस्या जाणवत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन जिवनावरही याचा परिणाम पडलेला दिसून येत आहे़नंदुरबारसह खान्देशात २६ ते २९ एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट येण्याचा इशारा आयएमडीतर्फे देण्यात आलेला आहे़ यात, नंदुरबाराचे कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे़ दरम्यान, वाढत्या तापमानामुळे दुपारी नंदुरबारातील वर्दळीचे रस्तेही ओस पडत असल्याचे दिसून येत आहेत़ रात्रीदेखील उष्णतेच्या झळा बसत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे़ वाढत्या तापमानामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे़