शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कात्रीला जैविक शेतीवर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रसायनांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीतील कसदारपणा हिरावला जात आहे. शिवाय मानवी आरोग्यासह पर्यावरणावरही दुष्परिणाम होत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रसायनांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीतील कसदारपणा हिरावला जात आहे. शिवाय मानवी आरोग्यासह पर्यावरणावरही दुष्परिणाम होत आहे. यावर मात करण्यासाठी कात्री ता.धडगाव येथे जैविक शेतीवर मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. जमिनीची सुपिकता व उत्पादन क्षमता वाढीसह मानवांमधील अकाली वृद्धत्व टाळण्यासाठी जैविक शेती  करणे काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून कात्री गृपग्रामपंचायतीचे सरपंच बारकीबाई मोहन वळवी यांच्या पुढाकाराने जैविक शेती या विषयावर मार्गदर्शनाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कृषी जागृती चलो गाव की ओर या अभियानाचे राजेंद्र वसावे, संदीप वळवी, माकत्या वळवी, शामसिंग वळवी, दिलीप वळवी अनिता वळवी, सविता पाडवी यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. या मार्गदर्शनाचा अनेक शेतक:यांनी लाभ घेतला.पूर्वी बाजारात कोणतेही रासायनिक खत किंवा विषारी कीटकनाशक नव्हतेच. त्या वेळी शेती ही पूर्ण शेणखतावरच अवलंबून होती. तेव्हा जे धान्य, भाजीपाला, फळे मिळायची ती पौष्टिक होती. ते अन्न खाल्ल्यानंतर मानवाच्या शरीराला आवश्यक ते घटक मिळ होते. शरीराची सर्व पोषक घटकांची गरज पूर्ण व्हायची म्हणून त्या वेळी माणसे 100 ते 125 वर्षे जगत होती, पण आता माणसांचे आयुष्यमान 60 वर आले आहे. हे दुष्परिणाम सर्वस्वी रसायनांचेच असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.