शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: वैष्णवी हगवणे यांच्या फरार सासऱ्याला अटक; दीरही पोलिसांच्या जाळ्यात, पहाटे कारवाई
2
India Pakistan War : 'तुम्ही आमचे पाणी थांबवा, आम्ही तुमचा श्वास बंद करणार'; पाकिस्तानी सैन्याने हाफिज सईदची भाषा बोलायला सुरूवात केली
3
बांगलादेशी सैन्याने डोळे वटारले; मोहम्मद युनूस यांच्या गोटात पळापळ, राजीनामा देण्यास तयार
4
हार्वर्ड विद्यापीठात दुसऱ्या देशांतील विद्यार्थ्यांना नो एन्ट्री! ट्रम्प प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
5
अभिनेत्री निकिता दत्ताला कोरोनाची लागण, आईचीही टेस्ट पॉझिटिव्ह; म्हणाली, "आशा आहे की..."
6
कान्समध्ये ऐश्वर्याच्या नवीन लूकची चर्चा! गाउनवर लिहिला भगवद्गीतेचा खास श्लोक, पुन्हा एकदा दाखवली भारतीय संस्कृती
7
Vaishnavi Hagawane Death Case : फरार काळात मटणावर ताव, हगवणे पिता -पुत्राचा फरार काळातील सीसीटीव्ही आला समोर
8
पहलगाम हल्ल्याआधी दिल्ली होते टार्गेटवर, ISI एजंट अन्सारुल मियाँने चौकशीदरम्यान केले उघड
9
आजचे राशीभविष्य २३ मे २०२५ : अचानक धनलाभ संभवतो, कसा असेल आजचा दिवस...
10
नसांत रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतोय! दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल: PM
11
जपान, अरब अमिरातीचा भारताला भक्कम पाठिंबा; भारतीय शिष्टमंडळांनी मांडली प्रभावी भूमिका
12
पाक म्हणे, १९७१च्या युद्धातील पराभवाचा आम्ही बदला घेतला; शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती
13
वक्फ बोर्ड: आव्हान याचिकांवरील अंतरिम आदेश राखून ठेवला; ३ दिवस सुनावणीनंतर SCचा निर्णय
14
ED मर्यादा ओलांडतेय; SCचे फटकारे, संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल
15
धुळ्याच्या नोटघबाडाची SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, कारवाई करणार
16
७०-७५ उमेदवारांची तयारी, २२७ पैकी १०० जागांवर मुंबईत शिंदेसेनेचा दावा; भाजपच्या पोटात गोळा!
17
३,७०० कामगारांची नोकरी वाचली; उद्धव ठाकरेंकडून समधान व्यक्त, कामगार सेनेचे नेते मातोश्रीवर
18
आम्ही तयार आहोत! मनसेशी युतीसाठी उद्धवसेना सकारात्मक; ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रतिसाद
19
काश्मीरमध्ये अहिल्यानगरचा जवान शहीद; दहशतवाद्यांविरुद्ध लढताना संदीप गायकर यांना हौतात्म्य
20
सलमान खानच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न; महिलेसह दोघांना वांद्रे पोलिसांकडून अटक

मावळते पदाधिकारी व सदस्यांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मावळत्या जिल्हा परिषदेच्या पदाधिका:यांचा सन्मान रविवारी अधिका:यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अधिकारी व पदाधिकारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मावळत्या जिल्हा परिषदेच्या पदाधिका:यांचा सन्मान रविवारी अधिका:यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अधिकारी व पदाधिकारी यांच्या समन्वयातून गेल्या पाच वर्षात विकासाची कामे करता आल्याची भावना यावेळी पदाधिका:यांनी व्यक्त केली. नंदुरबार येथील जिल्हा परीषदेतील याहामोगी सभागृहात माजी सदस्यांना स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देवून जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात      आला. याप्रसंगी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी दिलीप चौधरी, सामान्य प्रशासनचे उपमुख्य   कार्यकारी अधिकारी मनीष सांगळे, लघुसिंचनचे कार्यकारी अभियंता रविंद्र मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.डी.बोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सारीका बारी, लेखाधिकारी शबाना शाह, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे, पी.टी.बडगुजर आदी उपस्थित होते.कार्यक्रमात माजी अध्यक्ष भरत गावीत, बांधकाम समितीचे माजी सभापती दत्तू चौरे, समाज कल्याण समितीचे माजी सभापती आत्माराम बागले, आरोग्य समितीच्या माजी सभापती हिराबाई पाडवी, नंदुरबार पंचायत समितीच्या माजी सभापती रजंना नाईक, तळोद्याचे माजी सभापती शांतीबाई पवार, नवापुरच्या माजी सभापती सविता गावीत, माजी सदस्य रामचंद्र पाटील, अंबरसिंग पाडवी, सुनील चव्हाण, डॉ.कुमूदिनी गावीत आदींच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.यावेळी भरत गावीत यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले, जिल्हा झाल्यानंतर पहिल्यांदाच पदाधिका:यांचा सत्कार होत असल्याचे सांगितले. अडीच वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अनेक चांगले अनुभव मिळाले. खुर्चीला न्याय देण्याचा व लोकांचे काम करण्याकडे लक्ष दिले. प्रत्येक कामात सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे चांगले सहकार्य लाभले. जिल्हयात अंसख्य प्रश्न आहेत ते सोडविण्याचा प्रय} होत आहेत. स्वच्छता अभियानात सर्वाना शौचालय व घरकुले देण्याचा प्रय} सभागृहाकडून झाला. कुपोषणमुक्तीसाठी सर्वानी एकत्र काम करण्याची गरज आहे. जि.प.ची रिक्तपदे भरण्यात यावीत तसेच सेसफंडाचे पारदर्शकपणे लोकांच्या गरजेप्रमाणे वाटप होवून त्यातून लोकांची कामे झाली पाहिजेत असेही सांगितले. सीईओ विनय गौडा यांनी पदाधिकां:यांच्या चांगल्या समन्वयातून जिल्हा परीषदेचा कारभार झाला त्यात समाधानी असून जिल्ह्याच्या विकासात सदस्यांचा मोठा वाटा असल्यांचे सांगितले. सविता गावीत व रणधीर सोमवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ.राहुल चौधरी तर आभार डॉ.सारीका बारी यांनी    मानले.