शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

शहाद्यात चाऱ्याच्या गाठींना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पपई वाहतूक करण्यासाठी वापरासाठी ठेवलेल्या चाºयाच्या गाठींना आग लागून व्यापाºयाचे सुमारे दोन लाखाचे नुकसान ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पपई वाहतूक करण्यासाठी वापरासाठी ठेवलेल्या चाºयाच्या गाठींना आग लागून व्यापाºयाचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले. शनिवारी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास प्रकाशा रस्त्यावरील हॉटेल नंदनवनमागील मोकळ्या जागेत घडली. परिसरातील नागरिक व पालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.शेतकऱ्यांकडून पपई खरेदीसाठी अनेक व्यापारी शहरात दाखल झाले आहेत. शहरातील रफिक कासम बागवान हे पपईची खरेदी-विक्री करतात. शहरातील प्रकाशा रस्त्यावर नंदनवन हॉटेलमागे असलेल्या मोकळ्या जागेत बागवान यांचा भाताच्या पेंडीचा (चारा) ढीग होता. शनिवारी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास सूर्याच्या प्रखर उष्णतेने कोरड्या चाºयाला आग लागली. त्यात सुमारे १६० गाठींचे नुकसान झाले. एक गाठ सुमारे अकराशे रुपये खर्चून राजकोट (गुजरात) येथून मागवली जाते. बागवान यांनी सुमारे दोन गाडी म्हणजेच १६० गाठी मागवून मोकळ्या जागेत ठेवल्या होत्या. पपईच्या तोडणीनंतर गाडीत वाहतुकीसाठी कोरड्या भाताच्या पेंडीचा वापर केला जातो. त्यामुळे पपई खराब होत नाही व पिकण्यास मदत होते. या उद्देशाने त्याचा वापर करतात. या मैदानाजवळ राहणारे पत्रकार सल्लाउद्दीन लोहार यांच्या निदर्शनास आग आली. त्यांनी लगेच परिसरातील नागरिकांना सांगितली. जमालुद्दीन लोहार, रफिक बागवान यांनी लागलीच आपल्या बोरवेल्स सुरू करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही क्षणातच शहादा पालिकेचा अग्निशमन बंब दाखल झाल्याने आग आटोक्यात आली.दरम्यान, परिसरात मोटार गॅरेज असल्याने अनेक वाहने दुरुस्तीसाठी येतात. त्यामुळे याच मोकळ्या जागेत वाहनांच्या रांगा लागतात. परंतु सध्या लॉकडाऊन असल्याने सर्वत्र शुकशुकाट असल्याने मोठा अनर्थ टळला.