शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

मोड जवळील नाल्यावरील भराव वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील खरवड ते मोड दरम्यान असलेल्या नाल्यावरील फरशीचा भराव वाहून गेल्याने परिसरातील १४ ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील खरवड ते मोड दरम्यान असलेल्या नाल्यावरील फरशीचा भराव वाहून गेल्याने परिसरातील १४ गावातील नागरिकांना १५ किलोमीटरचा फेरा मारीत जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे या नाल्याची पावसाळा सुरू होण्यापूर्वी दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांसह ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून कोंठवा नाल्यावर फरशी बांधण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह वाहनधारकांकडून मागणी करण्यात आली होती. परंतु संबंधित विभागाकडून याठिकाणी पुलाच्या दोन्ही बाजुने भराव करण्यात येतो त्यामुळे आठ महिने एसटी बसेस व इतर वाहने या मार्गाने ये-जा करीत असतात. परंतु पावसाळ्यात हा भराव वाहून गेल्यास बससेवा बंद होते व या परिसरातील १४ गावांचा तालुका व जिल्ह्याशी होणार संपर्क तुटत असतो. त्यामुळे वरिष्ठ अधिकारींनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून कोठवा नाल्यावर नव्याने पुलाची उभारणी करून पावसाळ्यात होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी खरवड, मोड, कळमसरे, कढेल, मोहिदा, धानोरा, छोटाधनपूर, गुंजाळी, उमरी आदी गावातील नागरिकांनी केली आहे.दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय अभियंता पी.जे.वळवी यांनी सांगितले की, या नाल्यावरील कामाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, पावसाळा संपल्यावर काम सुरू करण्यात येईल.