शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मृद् संधारणासाठी सरसावले शेतकरी

By admin | Updated: March 9, 2017 23:44 IST

तळोदा परिसर : शेत सपाटीकरणाच्या कामांना वेग, कृषी विभागाकडून मार्गदर्शन

रांझणी : तळोदा तालुक्यातील मोहिदा, तळवे, रांझणी परिसरात मृद संधारणासाठी शेतकरी सरसावले आहेत़ शेतजमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी शेतजमिनीचे सपाटीकरण तसेच सुपीक गाळ शेतात टाकण्याचे काम वेगात सुरू झाले आहे़सातपुडा पायथालगतच्या ह्या पट्ट्यात दरवर्षी मुसळधार पाऊस  पडत असतो़ त्यामुळे पावसाच्या पाण्याच्या माºयाने पाण्याच्या            वेगवान प्रवाहाने तसेच वेगवान वाºयाच्या झोताने जमिनीतील क्रियाशील सूक्ष्म पोषण             कण वाहून जात आहेत़ यामुळे जमिनीच्या सुपिकतेवर याचा परिणाम होत असल्याचे परिसरातील शेतकºयांचे म्हणणे आहे़ मृदा वाहून                 गेल्याने मोठ्या प्रमाणात मृदेची                धूप होत असते़ यामुळे शेतजमिनीची सुपिकता कमी होत असल्याने जमिनीमधील बहुतांश पोषक कण   हे पाण्यासोबत वाहत असतात़ यामुळे सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी परिसरातील शेतकºयांकडून प्रयत्न केले जात             आहे़ यावर उपाय म्हणून शेतकºयांकडून जवळच्या लघुप्रकल्पातून सुपीक गाळ वाहतूक करुन शेतात आणला जात आहे़ तसेच तो गाळ पसरवून सपाटीकरण केले जात आहे़ दरम्यान, सध्या गढावली लघुप्रकल्पातून गाळ वाहतूक करण्यात येत आहे़ तसेच काही शेतकºयांकडून शेतीचे सपाटीकरणही टॅक्टरच्या माध्यमातून करण्यात               येत आहे़ यामुळे जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी शेतकरी विविध उपाय योजना करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे़ परिसरात या विषयी तालुका कृषी विभागाकडून शेतकºयांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात                  येत आहे़ मृदा संवर्धन काळाची              गरज असल्याने शेतकºयांना जास्तीत जास्त पिकाच्या उत्पादनासाठी पोषक मृदेची आवश्यकता आहे़ त्यामुळे या मृदेची धूप होण्यापासून रोखण्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या               संख्येने सरसावले आहे़ प्रशासनाकडून शेतकºयांना याबाबत मार्गदर्शन करण्यात येत    आहे़    (वार्ताहर)गेल्या तीन वर्षांच्या शेती उत्पन्नांचा आलेख पाहिल्यास उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचे परिसरातील जाणकार शेतकºयांकडून सांगण्यात आले आहे़़  सुपीक मृदेची धूप होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी मृदा संवर्धनाची गंभीर दखल घेतली आहे़ सुपीक मृदेसाठी परिसरात शेतकºयांनी सपाटीकरणाला प्राधान्य दिले आहे़ सुपीक मृदेमुळे पिकाच्या उत्पादनास याचा चांगलाच फायदा होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे़