शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

मृद् संधारणासाठी सरसावले शेतकरी

By admin | Updated: March 9, 2017 23:44 IST

तळोदा परिसर : शेत सपाटीकरणाच्या कामांना वेग, कृषी विभागाकडून मार्गदर्शन

रांझणी : तळोदा तालुक्यातील मोहिदा, तळवे, रांझणी परिसरात मृद संधारणासाठी शेतकरी सरसावले आहेत़ शेतजमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी शेतजमिनीचे सपाटीकरण तसेच सुपीक गाळ शेतात टाकण्याचे काम वेगात सुरू झाले आहे़सातपुडा पायथालगतच्या ह्या पट्ट्यात दरवर्षी मुसळधार पाऊस  पडत असतो़ त्यामुळे पावसाच्या पाण्याच्या माºयाने पाण्याच्या            वेगवान प्रवाहाने तसेच वेगवान वाºयाच्या झोताने जमिनीतील क्रियाशील सूक्ष्म पोषण             कण वाहून जात आहेत़ यामुळे जमिनीच्या सुपिकतेवर याचा परिणाम होत असल्याचे परिसरातील शेतकºयांचे म्हणणे आहे़ मृदा वाहून                 गेल्याने मोठ्या प्रमाणात मृदेची                धूप होत असते़ यामुळे शेतजमिनीची सुपिकता कमी होत असल्याने जमिनीमधील बहुतांश पोषक कण   हे पाण्यासोबत वाहत असतात़ यामुळे सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी परिसरातील शेतकºयांकडून प्रयत्न केले जात             आहे़ यावर उपाय म्हणून शेतकºयांकडून जवळच्या लघुप्रकल्पातून सुपीक गाळ वाहतूक करुन शेतात आणला जात आहे़ तसेच तो गाळ पसरवून सपाटीकरण केले जात आहे़ दरम्यान, सध्या गढावली लघुप्रकल्पातून गाळ वाहतूक करण्यात येत आहे़ तसेच काही शेतकºयांकडून शेतीचे सपाटीकरणही टॅक्टरच्या माध्यमातून करण्यात               येत आहे़ यामुळे जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी शेतकरी विविध उपाय योजना करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे़ परिसरात या विषयी तालुका कृषी विभागाकडून शेतकºयांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात                  येत आहे़ मृदा संवर्धन काळाची              गरज असल्याने शेतकºयांना जास्तीत जास्त पिकाच्या उत्पादनासाठी पोषक मृदेची आवश्यकता आहे़ त्यामुळे या मृदेची धूप होण्यापासून रोखण्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या               संख्येने सरसावले आहे़ प्रशासनाकडून शेतकºयांना याबाबत मार्गदर्शन करण्यात येत    आहे़    (वार्ताहर)गेल्या तीन वर्षांच्या शेती उत्पन्नांचा आलेख पाहिल्यास उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचे परिसरातील जाणकार शेतकºयांकडून सांगण्यात आले आहे़़  सुपीक मृदेची धूप होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी मृदा संवर्धनाची गंभीर दखल घेतली आहे़ सुपीक मृदेसाठी परिसरात शेतकºयांनी सपाटीकरणाला प्राधान्य दिले आहे़ सुपीक मृदेमुळे पिकाच्या उत्पादनास याचा चांगलाच फायदा होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे़