शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकी वसुलीसाठी तळोद्यातील शेतक:यांना वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 13:02 IST

तळोदा तालुका : पाणीपुरवठा योजनांची 2 कोटींची थकबाकी

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 8 : तळोदा तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची थकबाकी असलेल्या ग्रामपंचायतीकडून वसुली करण्यासाठी महाविरतणतर्फे कार्यवाही करण्यात येत आह़े संबंधित ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित करण्यात येणार असल्याने महावितरणकडून शेतक:यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप करण्यात येत आह़ेतळोदा तालुक्यातील एकूण 94 गावे असून त्यापैकी 45 ठिकाणी पाणीपुरवठय़ांची वीज जोडणी करण्यात आली आह़े संबंधित  गावांकडे एकूण 2 कोटी 12 लाख रुपयांची थकबाकी आह़े तर महावितरणकडून अद्याप केवळ 11 लाख रुपयांचीच वसुली करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आह़े तालुक्यात एकूण 67 ग्रामपंचायती आहेत़ त्यांना जोडलेले पाडे मिळून एकूण 94 गावांची महसुली दप्तरी नोंद करण्यात आली आह़े तळोदा तालुक्याची वसुली सर्वाधिक कमी असल्याने याबाबत महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून कार्यवाही करण्याचे पत्र प्राप्त झाले आह़े त्यानुसार थकबाकी न भरणा:या ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठय़ाची वीज खंडित करावी असे आदेश यात देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आह़ेशेतकरी धरले जाताय वेठीसदरम्यान, महावितरणकडून थकबाकी भरण्यासाठी ग्रामपंचायतींकडे तगादा लावला जात असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे यातून साहजिकच शेतकरी वेठीस धरले जात असल्याच्या भावना त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहेत़ आधिच परिसरात पाण्याची पातळी खोल झाली आह़े त्यामुळे साहजिकच तालुक्यातील सपाटीवरील गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर रुप धारन करत असल्याचे दिसून येत आह़े अनेक ठिकाणी कमी दाबाचा पाणीपुरवठा होत आह़े त्यामुळे अशा परिस्थितीत पाणी पुरवठा खंडित झाल्यास पिकांना जगवावे कसे? असा प्रश्न शेतक:यांकडून विचारण्यात येत आह़े थकबाकीची वसुली करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना वारंवार पत्र पाठविण्यात आले होत़े परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने मार्च महिन्यात जिल्ह्यातील 100 हुन अधिक गावांचा पाणीपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला होता़ त्यानंतर शेतक:यांचा यास विरोध झाल्यानंतर पुन्हा तीन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करुन शेतक:यांना निदान थकीबाकीच्या 5 टक्के रक्कम त्वरीत भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले होत़े परंतु तालुक्यातून केवळ 11 लाख रुपये इतकीच वसुली झाली होती़ पुन्हा ग्रामपंचायतींकडून वीजपुरवठा खंडित करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत़ त्यामुळे साहजिकच शेतकरी चिंतातूर झाले आह़े आधिच उन्हाळा असल्याने पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आह़े त्यातच महावितरणकडून अजून पाणीपुरवठय़ाची वीज खंडित करण्यात येत असल्याने शेतक:यांसमोरील चिंता अधिक वाढणार असल्याचे सांगण्यात येत आह़े खरिपासाठी पाण्याची गरजदरम्यान, आता काहीच दिवसांवर खरिप हंगाम येऊन ठेपला आह़े यात, केळी, पपई आदी विविध पिकांची शेतक:यांकडून लागवड करण्यात येत आह़े त्यामुळे साहजिकच यासाठी पाण्याची आवश्यकता आह़े महावितरवणकडून पाणीपुरवठय़ाची वीज खंडित केल्यास शेतक:यांना खरिप हंगाम घेणे कठीण जाणार असल्याची चिंता शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े