शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

कांदा दर वाढूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये गेल्या १५ दिवसात कांद्याचे दर प्रतिक्विंटल साडेसहा हजारापर्यंत पोहोचले होते़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये गेल्या १५ दिवसात कांद्याचे दर प्रतिक्विंटल साडेसहा हजारापर्यंत पोहोचले होते़ यातून बाजारात कांदा तेजीत येऊन शेतकऱ्यांमध्ये आनंद असल्याचे चित्र निर्माण झाले होते़ परंतू प्रत्यक्षात एकदोन शेतकºयांना कांद्याचे चांगले दर देऊन उर्वरित चांगला कांदाही खराब असल्याचे कारण देत तो कमी दराने खरेदी करण्याचे प्रकार झाले आहेत़यातून खराब असल्याच्या नावाने खरेदी केलेल्या कांद्याची किरकोळ बाजारात तेजीत विक्री करुन व्यापारी नफा कमावत असल्याचे चित्र सध्या येथे आहे़ याप्रकारामुळे शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली असून मालाला लिलाल पद्धतीने समान दर देण्याची मागणी केली आहे़नंदुरबार बाजार समितीत सोमवारी बाजार सुरु झाल्यानंतर तब्बल साडेसहाशे कट्टे कांदा आवक झाली होती़ या कांद्याला १२ ते ५५ रुपये प्रतिकिलो दर देण्यात आले होते़ यात काही माल कोरडा असल्याने त्याला ५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दर दिले गेले परंतू आकाराने लहान परंतू कोरडा आणि काहीशी काजळी असलेल्या मालाला थेट प्रतिकिलो १२ रुपयांपर्यंत दर देण्यात आला़ यातून शेतकºयांनी नाराजी व्यक्त करत योग्य त्या पद्धतीने पडताळणी करुन दर देण्याची मागणी केली आहे़नंदुरबार बाजारात लिलाव पद्धतीने मालाची प्रतवारी तपासून खरेदी करणे रास्त असताना बाजार समितीचे व्यापारी कांद्याचा आकार आणि ओलाव्यानुसार दर ठरवून खरेदी व विक्रीचे व्यवहार करत आहेत़ यातून शेतकºयांचे नुकसान होत असून कांदा तेजीत असतानाही हाती अपेक्षित रक्कमच येत नसल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़नंदुरबारच्या किरकोळ बाजारात कांदा १०० रुपये प्रतिकिलो दरांपर्यंत पोहोचला आहे़ यात सडका कांदाही ५० रुपयांच्या दरात मिळतो़ परंतू शेतकºयांकडून हाच कांदा १२ ते ३५ रुपये प्रतिकिलो दराने व्यापारी खरेदी करुन त्यात सुधारणा करुन दुप्पट दराने किरकोळ विक्रेत्यांना देतात़ आधीच वाढीव दराने खरेदी केलेला कांदा वाढीव दरात विक्री करण्याची स्पर्धाच किरकोळ विक्रेत्यांमध्ये सुरु होते़ याप्रकारांकडे बाजार समिती प्रशासनाने लक्ष घालण्याची शेतकºयांची अपेक्षा आहे़