शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

अधिकाऱ्यांसोबत चर्चेनंतर शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शेतकरी व इंडियन आॅईल कंपनी चे अधिकारी यांच्यात चर्चा होत नाही व शेतकºयांच्या मागण्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शेतकरी व इंडियन आॅईल कंपनी चे अधिकारी यांच्यात चर्चा होत नाही व शेतकºयांच्या मागण्या मान्य होत नाही तोवर पाईपलाईनचे काम बंद करण्याचे आश्वासन मिळाल्याने बुधवारपासून होणारे शेतकºयांचे आंदोलन स्थगीत करण्यात आले.नवापूर तालुक्यातून जाणाºया केंद्रीय पेट्रोलियम पाईप लाईनचे काम वादात अडकले आहे़ जमिनीचा मिळणारा मोबदल्याच्या मुद्द्यावरून शेतकºयांमध्ये असंतोष पसरल्याने काम बंद पाडले जात आहे. शेतकºयांसोबत चर्चा करुन सकारात्मक तोडगा निघेपर्यंत काम बंद करण्यात यावे यासाठी अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आऱसीग़ावीत यांच्यासह शेतकºयांनी तहसिलदार सुनिता जºहाड यांना निवेदन दिले होते. निवेदनात २३ सप्टेंबरपासून उपोषणाचा इशारा देण्यात आला होता़ या अनुषंगाने मंगळवारी तहसीलदार जºहाड यांच्या दालनात संघटनेचे आऱसीग़ावीत, भाजपचे अनिल वसावे यांच्यासह शेतकºयांची बैठक घेण्यात आली. बैठकीत तहसिलदार जºहाड व पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी शेतकºयांसोबत चर्चा केली़ शेतकºयांनी कंपनीने काम बंद करावे तरच उपोषण मागे घेतले जाईल अशी भूमिका घेतली होती़ चर्चेअंती कंपनीचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात चर्चा होत नाही तोवर पाईप लाईनचे काम बंद करण्याचे आश्वासन अधिकाºयांनी दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले़ चर्चेपूर्वी काम सुरू झाल्यास शेतकरी तिव्र आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला़ याप्रसंगी दिलीप गावीत, कांतीलाल गावीत, शमुवेल गावीत, शलमोन गावीत, नाथु गावीत, विनायक गावीत, कोन्या मावची, विजय गावीत, गुलाब गावीत, अनिल गावीत आदी उपस्थित होते़