शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

हद्दपार युवकांचा नवापूरात वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 11:49 IST

दोघांवर कारवाई : एक वर्षासाठी केले आहे हद्दपार

नवापूर : शहरातून हद्दपार केलेले दोन युवक शहरात आढळून आल्याने नवापूर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.शहरात गेल्या दोन वर्षापासून मायाभाई नावाने गँग निर्माण करुन टोळीप्रमुख मयूर शैलेंद्र सावरे (२०), सनी शैलेंद्र सावरे (२३) व अजय राजेंद्र जाधव (२२) सर्व रा.शास्त्रीनगर, नवापूर यांचा नियमीत गुन्हे करण्यात सहभाग होता. नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी त्या प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करीत वर नमूद इसमांपैकी मयूर शैलेंद्र सावरे व सनी शैलेंद्र सावरे यांना नंदुरबार जिल्ह्यातून व अजय राजेंद्र जाधव यास नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुका वगळून एक वषार्साठी हद्दपार करण्याचे आदेश दिल्याने त्यांना हद्दपार करण्यात आलेले होते.त्यानंतर तीनही हद्दपार युवक हे नवापूर शहरात आल्याची गुप्त माहिती नवापूर पोलिसांना मिळाली. १६ मार्च रोजी रात्री सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक डी.डी. पाटील, डी.एस. शिंपी, पोलीस नाईक प्रविण मोरे, अनिल राठोड, पो.कॉ. योगेश्वर तनपुरे, महिला पोलीस नाईक सुरेखा वळवी यांनी ही कारवाई केली.