शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

महिना उलटूनही नंदुरबार तालुका अद्याप कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST

शेतकरीवर्ग विहीर सिंचनातून मे महिन्यातील लावणी करण्यात आलेल्या कापूस पिकाला पुरेशा पाणी मिळत नसल्याने पिके करपू लागले आहे. गेल्यावर्षी ...

शेतकरीवर्ग विहीर सिंचनातून मे महिन्यातील लावणी करण्यात आलेल्या कापूस पिकाला पुरेशा पाणी मिळत नसल्याने पिके करपू लागले आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना यंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. जमिनीतील पाणीसाठा कमी होत असल्याने विहीर सिंचनवरील पिकांना फटका बसविण्यास सुरुवात झाली आहे. पाण्याअभावी खरीप हंगामातील पिके करपू लागल्याने शेतकऱ्यांना बागायत क्षेत्रावर दुबार लागवडीचे संकट निर्माण झाले आहे.

खरीप हंगामातील बागायती पिकांमध्ये पपई, मिरची, कापूस, भाजीपाला आदी पिकांची लागवड करण्यात आली आहे. या पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे जमिनी पाणी पातळी कमी होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पाऊस झाला नाही तर या पिकांना जगवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहे. आठवडाभरापासून ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. पाऊस पडत नसून लागवड झालेली पिके करपू लागल्याने नंदुरबार तालुक्यातील शेतकरी चिंतेत दिसून येत आहे.