शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

महामार्गामुळे विकासाला मिळेल चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 12:11 IST

शेवाळी-नेत्रंग महामार्ग : हालचाली गतिमान, जमिन संपादन लवकरच होणार

ठळक मुद्दे नंदुरबार शहराला लाभ.. प्रस्तावीत महामार्ग नंदुरबारातून जाणार आहे. सध्या असलेल्या वळण रस्याचे चौपदरीकरण अपेक्षीत आहे. वास्तविक शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता शहराबाहेरून हा महामार्ग काढावा अशी मागणी आहे. परंतु त्यासाठी खाजगी जागा संपादीत करावी लागणार अ

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेवाळी ते नेत्रंग या जवळपास साडेचारशे किलोमिटर महामार्गाच्या कामासाठे हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच राज्याच्या हद्दीतील रस्त्यासाठी जमिन संपादनाच्या कामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान या महामार्गामुळे सुरत-नागपूर महामार्ग ते गुजरातधील एक्सप्रेसवे जोडले जाणार आहेत.सुरत-नागपूर महामार्गावरील साक्री तालुक्यातील शेवाळी फाटय़ापासून ते गुजरातमधील नेत्रंग गावार्पयत हा नवीन राष्ट्रीय महामार्ग राहणार आहे. महाराष्ट्र व गुजरातमधील दुर्गम भाग जोडले जावे हा त्यामागचा उद्देश आहे. या महामार्गाला वर्षभरापूर्वी केंद्रीय भुपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली होती. सहा महिन्यापूर्वी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग देखील करण्यात आला आहे. त्याची देखभाल व दुरूस्तीचे काम सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फतच सुरू आहे. आता या महामार्गासाठी जमिन संपादनाच्या हालचालींना वेग आला आहे. त्यादृष्टीने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील गावांमध्ये जनसुनवाई घेण्यात येणार आहे.असा असेल महामार्गहा प्रस्तावीत महामार्ग शेवाळी फाटय़ापासून सुरू होऊन धुळे जिल्ह्यातील निजामपूर, छडवेल, नंदुरबार, हातोडापूल मार्गे तळोदा, अक्कलकुवा, खापरमार्गे गुजरात हद्दीत प्रवेश करणार आहे. गुजरातमध्ये राजपिपला, डेडीयापाडा व नेत्रंग येथे हा महामार्ग संपणार आहे. नेत्रंग येथून जाणा:या प्रस्तावित एक्सप्रेसवेला तो जोडला जाणार आहे. यामुळे नाशिक, धुळे, जळगाव भागाकडून अहमदाबाद, राजस्थानकडे जाणा:या मालवाहू वाहनांसाठी हा महामार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे. दुर्गम भाग जोडला जाईलया महामार्गामुळे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागासह गुजरातमधील दुर्गम भाग देखील जोडला जाणार आहे. दोन्ही राज्यांच्या सिमेवरील हा भाग दुर्गम व आदिवासी समजला जातो. या भागाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या महामार्गाचा मोठा उपयोग ठरणार आहे. धुळे येथील एमआयडीसी आणि नंदुरबारातील प्रस्तावीत एमआयडीसीमधील उत्पादीत माल देखील या मार्गाने गुजरात, राजस्थानमार्गे दिल्लीर्पयत पोहचविला जाऊ शकणार आहे. याशिवाय या महामार्गानेच थेट नागपूर, मुंबई आणि सुरत देखील जोडले जाणार असल्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने हा महामार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे. जिल्ह्यातून जाणा:या एकुण महामार्गाच्या लांबीनुसार त्या त्या भागात जमीन संपादन करावी लागणार आहे. त्यासाठी जिल्हाधिका:यांच्या उपस्थितीत 31 ऑगस्ट रोजी जनसुनवणी देखील आयोजित करण्यात आली आहे. नवीन दरानुसार शेतक:यांना जमिनींचा मोबदला मिळतो किंवा कसा याकडे देखील आता लक्ष लागून आहे