शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
3
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
4
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
5
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
7
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
8
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
9
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
10
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
11
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
12
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
13
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
14
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
15
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
16
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
17
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
18
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
19
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
20
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट

दुष्काळामुळे जिल्ह्यात यंदा उन्हाळ्यात केवळ 25 टक्के क्षेत्रावर तेलबिया पिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुष्काळामुळे उन्हाळ्यात लागवड होणा:या तेलबिया पिकांचे क्षेत्र घटल्याने जिल्ह्यात यंदा तेलबिया उत्पादन नावालाच राहण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुष्काळामुळे उन्हाळ्यात लागवड होणा:या तेलबिया पिकांचे क्षेत्र घटल्याने जिल्ह्यात यंदा तेलबिया उत्पादन नावालाच राहण्याची चिन्हे आहेत़ यंदा केवळ 25 टक्के क्षेत्रात तेलबिया पिके असून भूईमूग केवळ नावालाच पेरण्यात आल्याचे चित्र आह़े नंदुरबार जिल्ह्यात मार्च-एप्रिल महिन्यात भूईमूगाची पेरणी करण्यात येत़े सरासरी 5 हजार 660 हेक्टर क्षेत्रात भूईमूगाचा पेरा होतो़ परंतू यंदा पाण्याअभावी केवळ 1 हजार 418 हेक्टर क्षेत्रात भूईमूग पेरणी शक्य झाली होती़ केवळ 21 टक्के झालेल्या या पेरणीनंतर अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाल्याने भूईमूग उत्पादनावर संक्रांत येण्याची शक्यता आहेत़ नंदुरबार तालुक्याच्या पश्चिम पट्टा, नवापुर आणि तळोदा तालुक्यात भूईमूग पेरा झाल्याची माहिती आह़े यातील नंदुरबार आणि तळोदा तालुक्यात पिकाला पाणी देण्यासाठी शेतक:यांची प्रचंड कसरत होत आह़े भूईमूगानंतर जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 260 हेक्टर क्षेत्रात सूर्यफूलाची लागवड करण्यात येत होती़ परंतू यंदा एप्रिल अखेरीस केवळ 70 हेक्टर क्षेत्रात सूर्यफुल लागवड करण्यात आली होती़ प्रामुख्याने अक्कलकुवा तालुक्यात सूर्यफुलाची लागवड झाली आह़े पाण्याची कमतरता असल्याने उन्हाळ्यात तीळ पेरणी करण्याकडेही दुर्लक्ष केल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आह़े जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात उन्हाळी भूईमूगाचे लागवड क्षेत्र सातत्याने घटत आह़े गेल्यावर्षात 47 टक्के उन्हाळी भूईमूग लागवड झाल्याची माहिती आह़े यंदा त्याच्या निम्मेच क्षेत्र झाल्याने येत्या काळातील या पिकाचे अस्तित्त्व धोक्यात आले आह़े नवापुर आणि नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक उन्हाळी भूईमूग पिकवला जातो़ गत पाच वर्षात नंदुरबार तालुक्यातील क्षेत्र दोन हजार हेक्टरने कमी झाले आह़े