शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

खान्देशातील पजर्न्यमानाचा घसरता आलेख चिंतेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 13:03 IST

खान्देशची स्थिती : नंदुरबार, धुळ्यात मोठी तफावत, परतीच्या पावसावर भिस्त

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारात गेल्या 16 वर्षानंतरचे गंभीर जलसंकट यंदाच्या वर्षात येऊ पाहत आह़े जिल्ह्यात आतार्पयत सरासरी 563.21 मीमी व 67.38 टक्के इतक्याच पावसाची नोंद करण्यात आली आह़े खान्देशातील जळगाव व धुळ्याची स्थितीही काही वेगळी नाही़ गेल्या वर्षीे पडलेला पाऊस, सरासरी पडणारा पाऊस व यंदा आतार्पयत (20 सप्टेंबर) झालेला पाऊस यात मोठी तफावत आह़ेकाही दिवसांत सुरु होणा:या परतीच्या पावसावरच आता खान्देशाची भिस्त अवलंबून असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आह़े परतीच्या पावसाला सुरुवात साधारणत: सप्टेंबरच्या शेवटापासून होत असत़े गेल्या काही वर्षातील परतीच्या पावसाची सुरुवात पाहिल्यास दहा वर्षात तब्बल 6 वेळा परतीच्या पावसाची सुरुवात ही ऑक्टोबरच्या दुस:या आठवडय़ापासून झालेली दिसून येत़े हवामान खात्याकडून यंदा परतीचा पाऊस सप्टेंबरच्या शेवटापासून सुरु होईल असे सांगण्यात आले आह़े परंतु प्रत्यक्षात त्या-त्या वेळच्या भौगोलिक परिस्थितीवर हे अवलंबून असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आह़े देशात परतीच्या पावसाची सुरुवात पश्चिम राजस्थान, दक्षिण गुजरात तसेच कच्छच्या प्रदेशापासून होत असत़े तर परतीच्या पावसाचा शेवटचा टप्पा हा महाराष्ट्र समजला जात असतो़ तसेच परतीच्या पावसाचा कालखंड संपायला साधारणत: नोव्हेंबर महिना उजाडत असतो़ आतार्पयच्या पावसाची तुलनात्मक आकडेवारीसप्टेंबर  हा पूर्णत: पावसाचा महिना म्हटला जात असतो़ परंतु खान्देशात सप्टेंबर महिनाच कोरडा जात असल्याने साहजिकच आता सर्वाचे लक्ष परतीच्या पावसाकडे लागले आह़े त्यामुळे जुन ते सप्टेंबर्पयत झालेल्या पावसाची आकडेवारीचा तुलनात्मक अभ्यास करणे महत्वाचे ठरत़े नंदुरबार जिल्ह्याचा विचार करता सप्टेंबर महिन्यार्पयत सरासरी 825 मीमी पाऊस अपेक्षीत असतो़ 2017 मध्ये 739़3 मीमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली होती़ तर यंदा आतार्पयत केवळ 505 मीमी इतक्याच पावसाची नोंद करण्यात आली आह़ेजळगावात सप्टेंबर महिन्यार्पयत सरासरी 654 मीमी पाऊस होतो़ सप्टेंबर 2017 मध्ये 480.4 मीमी पावसाची नोंद करण्यात आली होती़ तर यंदा केवळ 432.3 मीमी इतकाच पाऊस झाला आह़े धुळे जिल्ह्यात सरासरी 522.9 मीमी पाऊस होतो़ गेल्या वर्षी  487.4 मीमी पाऊस  झाला होता़ तर यंदा सप्टेंबर 2018 र्पयत केवळ 404.3 मीमी इतकाच पाऊस झालेला आह़े तिन्ही जिल्ह्यात सरासरी पाऊस,  मागील वर्षी झालेला पाऊस व यंदा होत असलेल्या पावसात मोठी तुट दिसून येत आह़े 10 ऑक्टोबर र्पयत परतीच्या पावसाची प्रतीक्षावा:यांच्या वेग कमी असल्याने परतीच्या पावसाला अडथळा निर्माण  होऊ शकतो अशी भिती हवामानतज्ज्ञ   व एमपीकेव्ही राहुरी कृषी विद्यापीठाचे  माजी विभाग प्रमुख डॉ़ रामचंद्र साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलता व्यक्त केली आह़े ईशान्येकडून वारे वाहत असतात़ वारे वाहण्याचे चक्र सध्या उलटय़ा दिशेने सुरु आह़े त्यामुळे जास्त दाबाचे वारे निर्माण होऊ परिणामी पावसाचा खोळंबा होत़