शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

तळोदा तालुक्यातील बचत गटातील महिलांना भाजीपाला बियाणे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:32 IST

यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. दरम्यान, खरवड येथे व्यापारी गाळ्यांचे जिल्हा ...

यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. दरम्यान, खरवड येथे व्यापारी गाळ्यांचे जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. वळवी यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. वळवी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी यांनी सांगितले की, माझ्या स्वत:च्या नर्सरीतून २५ लाख बांबूच्या रोपांचे वाटप करण्यात येणार असून, त्याची सुरुवात खरवड गावापासून करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. वळवी यांनी सांगितले की, ग्रामविकास उपक्रमांतर्गत खरवड ग्रामपंचायतीने व्यापारी गाळे बांधल्याने या गाळ्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातदेखील वाढ होणार आहे, तसेच अंगणवाडीच्या परिसरात लावण्यात आलेल्या वृक्षांचे ग्रामस्थांनी संगोपन करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रवीण वळवी, निशा वळवी, खरवडचे सरपंच विजाबाई मोरे, उपसरपंच वंदनाबाई गोसावी, तळोदा पंचायत समितीचे माजी उपसभापती नंदूगीर गोसावी, नरहर ठाकरे, दिवाकर पवार, जिल्हा परिषद सदस्या पार्वताबाई गावीत, प्रल्हाद भारती, डॉ. पुंडलिक राजपूत, जितेंद्र पाडवी, सीताराम राहासे, सचिन राहासे, गुलाबसिंग गिरासे, पुरुषोत्तम चव्हाण, रघुसिंग वळवी, भगवान चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी कोविड नियमावलीचे पालन करण्यात आले.