शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

सुवर्ण महोत्सवींतर्गत नंदुरबारात 17 कोटींचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 11:48 IST

नंदुरबार व तळोदा प्रकल्प : मुख्याध्यापकांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग

नंदुरबार : सुवर्ण महोत्सवी आदिवासी   पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत नंदुरबार व तळोदा प्रकल्पांतील लाभार्थी विद्याथ्र्याना एकूण 17 कोटी 17 लाख 83 हजार रुपयांचा निधी मुख्याध्यापकांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आह़े याबाबत संबंधित सर्व मु्ख्यध्यापकांकडून उपयोगिता प्रमाणपत्रही जमा करण्यात आले आह़े ‘सुवर्ण महोत्सवी आदिवासी   पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती’ योजनेंतर्गत ेअनूसुचित जमातीमधील लाभार्थी विद्याथ्र्याना निधी देण्यात येत असतो़ 2017-2018 या शैक्षणिक वर्षात नंदुरबार, शहादा व नवापूर तालुक्यांचा समावेश असलेल्या नंदुरबार प्रकल्पातील 78 हजार 229 विद्याथ्र्याना 9 कोटी 20 लाख 75 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आह़े तर तळोदा, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यांचा समावेश असलेल्या तळोदा प्रकल्पातील 61 हजार 534 विद्याथ्र्यासाठी 7 कोटी 97 लाख 8 हजार रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले आह़े पहिली ते चौथीर्पयतच्या विद्याथ्र्याना 1 हजार, पाचवी ते सातवीर्पयतच्या विद्याथ्र्याना 1 हजार 500 तर आठवी ते दहावीच्या विद्याथ्र्याना 2 हजार रुपयांर्पयतच्या निधीचे वाटप करण्यात येत असत़े सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत निधीची दिवाळीपूर्वी वाटप करण्यात येत असत़े तसेच मार्च-एप्रिल महिन्यात शिष्यवृत्ती योजनेच्या निधीची मागणी करण्यात येत असत़े स्थानिक पातळीवर मुख्यध्यापकांकडून आपआपल्या  शाळेतील विद्याथ्र्याची संख्या लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे निधीची मागणी करण्यात येत असत़े अनुदानित, विनाअनुदानित माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका तसेच महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी लाभार्थी विद्याथ्र्याना सुवर्ण महोत्सवी योजनेचा लाभ मिळत असतो़ या निधीची तरतुद जिल्हा नियोजन समितीमधून करण्यात येत असत़े पंचायत समितीस्तरावर गटशिक्षण अधिका:यांकडून मुख्यध्यापक आवश्यक निधीची मागणी करीत असतात़ तसेच गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विभाग आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्पाधिकारी यांच्या मान्यतेने जिल्हाधिका:यांकडे निधीची मागणी करीत असतात़ निधीला मान्यता मिळाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी मुख्याध्यापकांच्या बँक खात्यात ‘आरटीजीएस’ पध्दतीने निधी वर्ग करीत असतात़ यानंतर मुख्यध्यापकांकडून शिक्षण विभागाला उपयोगिता प्रमाणपत्र देण्यात येत असतात़ दरवर्षी दिवाळीच्या आधी या शिष्यवृत्तीचे विद्याथ्र्याना वाटप होणे आवश्यक असत़े मार्च-एप्रिल महिन्यात मुख्याध्यापकांकडून विद्याथ्र्याची संख्या लक्षात घेऊन गटशिक्षणाधिका:यांकडे तसा अहवाल सादर करण्यात येत असतो़ तसेच यंदा किती निधी लागणार आहे, याची माहिती देण्यात येत असत़े साधारणत जुन महिन्यार्पयत निधी उपलब्ध झाल्यावर दिवाळीर्पयत मुख्यध्यापकांनी निधी विद्याथ्र्याच्या बँक खात्यात वितरीत करणे महत्वाचे असत़े यंदा 2017-2018 च्या सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेचा निधीचे 100 टक्के वितरण झाले असून 2018-2019 च्या निधीसाठी माहिती संकलनाचे काम करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली़