शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

मे महिन्याचाही मुहूर्त टळल्याने उपवरांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:30 IST

नंदुरबार : सुटीचा महिना म्हणून मे महिन्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर विवाह समारंभांचे आयोजन केले जात असते. गेल्या वर्षाप्रमाणे यंदा ...

नंदुरबार : सुटीचा महिना म्हणून मे महिन्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर विवाह समारंभांचे आयोजन केले जात असते. गेल्या वर्षाप्रमाणे यंदा देखील मे महिना विवाह समारंभांविना गेल्याचे चित्र आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त देखील चुकला आहे. यामुळे मात्र मंगल कार्यालये, लॅान्स, मंडप, बॅण्ड यासह इतर अनेक व्यावसायिकांवर परिणाम झाला आहे.

विवाह समारंभांचा महिना म्हणून मे महिन्याकडे पाहिले जाते. दरवर्षी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी राहत असल्यामुळे अनेकांचा कल हा मे महिन्यातच समारंभ आयोजनाकडे असतो. परंतु दोन वर्षांपासून त्यावरही विरजण पडत आहे. यंदा देखील मे महिना विवाह समारंभांविनाच गेला आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त देखील टळला आहे. त्यामुळे सर्वच घटकांवर परिणाम झाला असून, अनेकांनी समारंभ पुढे ढकलण्यातच समाधान मानले आहे.

मंगल कार्यालयांचे गणित बिघडले

n गेल्या वर्षभरापासून मंगल कार्यालयांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. बॅंकांचे हप्ते थकले आहेत. किमान १०० जणांची परवानगी असती तर तेवढ्या लोकांचे पॅकेज घेऊन विवाह समारंभ आयोजित करता येत होते. परंतु केवळ २५ जणांची मर्यादा आहे. अनेक ठिकाणी तर मंगल कार्यालयात समारंभ आयोजित करण्यासह बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

नियमांचा अडसर

लग्न समारंभ आयोजित करण्यासाठी शासनाने विविध नियम व अटी घालून दिलेल्या आहेत. केवळ २५ जणांच्या उपस्थितीत आयोजन करणे म्हणजे तारेवरची कसरत होते. बॅण्ड नाही, घोडा नाही, हळदी, मेहंदीचे कार्यक्रम नसल्यामुळे अनेक युवक, युवतींनी यंदा विवाहच न करण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे.