शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

मे महिन्याचाही मुहूर्त टळल्याने उपवरांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:30 IST

नंदुरबार : सुटीचा महिना म्हणून मे महिन्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर विवाह समारंभांचे आयोजन केले जात असते. गेल्या वर्षाप्रमाणे यंदा ...

नंदुरबार : सुटीचा महिना म्हणून मे महिन्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर विवाह समारंभांचे आयोजन केले जात असते. गेल्या वर्षाप्रमाणे यंदा देखील मे महिना विवाह समारंभांविना गेल्याचे चित्र आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त देखील चुकला आहे. यामुळे मात्र मंगल कार्यालये, लॅान्स, मंडप, बॅण्ड यासह इतर अनेक व्यावसायिकांवर परिणाम झाला आहे.

विवाह समारंभांचा महिना म्हणून मे महिन्याकडे पाहिले जाते. दरवर्षी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी राहत असल्यामुळे अनेकांचा कल हा मे महिन्यातच समारंभ आयोजनाकडे असतो. परंतु दोन वर्षांपासून त्यावरही विरजण पडत आहे. यंदा देखील मे महिना विवाह समारंभांविनाच गेला आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त देखील टळला आहे. त्यामुळे सर्वच घटकांवर परिणाम झाला असून, अनेकांनी समारंभ पुढे ढकलण्यातच समाधान मानले आहे.

मंगल कार्यालयांचे गणित बिघडले

n गेल्या वर्षभरापासून मंगल कार्यालयांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. बॅंकांचे हप्ते थकले आहेत. किमान १०० जणांची परवानगी असती तर तेवढ्या लोकांचे पॅकेज घेऊन विवाह समारंभ आयोजित करता येत होते. परंतु केवळ २५ जणांची मर्यादा आहे. अनेक ठिकाणी तर मंगल कार्यालयात समारंभ आयोजित करण्यासह बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

नियमांचा अडसर

लग्न समारंभ आयोजित करण्यासाठी शासनाने विविध नियम व अटी घालून दिलेल्या आहेत. केवळ २५ जणांच्या उपस्थितीत आयोजन करणे म्हणजे तारेवरची कसरत होते. बॅण्ड नाही, घोडा नाही, हळदी, मेहंदीचे कार्यक्रम नसल्यामुळे अनेक युवक, युवतींनी यंदा विवाहच न करण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे.