शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

पाणी टंचाईने धडगाव तालुका बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 12:36 IST

१३६ पाडे टंचाईग्रस्त : दोन ठिकाणी टँकरचे प्रस्ताव

धडगाव : सातपुड्याच्या दुर्गम भागात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे़ तूर्तास दोन गावे आणि १३६ पाड्यांवर पाणीटंचाईने तालुका पूर्णपणे बेजार झाला असून नदीनाले आटल्याने आदिवासी बांधव झऱ्यांचा आधार घेत आहेत़जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या टंचाई निवारण कृती आराखड्यात तालुक्यातील २ गावे आणि १३६ पाड्यांचा समावेश आहे़ यापाड्यांवर हातपंप लावणे प्रस्तावित आहेत़ तर दोन पाड्यांवर सालाबादाप्रमाणे टँकरने पाणीपुरवठा होणार आहे़ परंतू तूर्तास हातपंपांची कामेच सुरु झालेली नसल्याचे त्या-त्या गावातील ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे़ तालुका प्रशासनाकडे निधी पूतर्ता करण्यात आलेली असतानाही कामांना सुरुवात झालेली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ तालुक्यातील बºयाच गावांमध्ये विंधन विहिरींची खोदाई करण्यासाठी आवश्यक असलेल्या कूपनलिका करणाºया छोट्या गाड्या कमी असल्याने या कामांमध्ये दरवर्षी विलंब होत आहे़ यातून नादुरुस्त हातपंपांचा प्रश्नही यंदा ऐरणीवर आला असून त्यांच्या दुरुस्तीचे पथक तालुक्यात नियुक्त करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़ तालुक्यात दिवसेंदिवस वाढणाºया टंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीकडे काही ग्रामपंचायतींकडून पाणी पुरवठा योजनांच्या खोलीकरणाचे प्रस्ताव देण्यात आले आहेत़ त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़