शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

‘ओखी’मुळे भाविक प्रकाशात अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : ओखीचे वादळ गुजरात किनारपट्टीवर धडकल्याने नर्मदा परिक्रमा करणारे भाविक प्रकाशा येथे अडकले आहे. जोर्पयत सुरत येथून जिल्हाधिका:यांचा आदेश येत नाही तोर्पयत हे भाविक येथेच राहतील, असे त्यांच्या मुख्यालयातर्फे सांगण्यात आले. गेल्या पाच दिवसांपासून भाविक येथे थांबून आहेत.नर्मदा व तापी परिक्रमा करणारे भाविक प्रकाशा येथून पुढे जातात. ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : ओखीचे वादळ गुजरात किनारपट्टीवर धडकल्याने नर्मदा परिक्रमा करणारे भाविक प्रकाशा येथे अडकले आहे. जोर्पयत सुरत येथून जिल्हाधिका:यांचा आदेश येत नाही तोर्पयत हे भाविक येथेच राहतील, असे त्यांच्या मुख्यालयातर्फे सांगण्यात आले. गेल्या पाच दिवसांपासून भाविक येथे थांबून आहेत.नर्मदा व तापी परिक्रमा करणारे भाविक प्रकाशा येथून पुढे जातात. त्यामुळे त्यांचा प्रकाशा येथे मुक्काम असतो. मध्य प्रदेशातून तापी परिक्रमासाठी निघालेले शेकडो भाविक प्रकाशा येथे गेल्या पाच दिवसांपासून मुक्कामी आहेत. काही भाविक पायी परिक्रमा करणारे आहेत तर काही वाहनाने प्रवास करणारे आहेत. या भाविकांची वाहने          सद्गुरू धर्मशाळा व केदारेश्वर मंदिर परिसरात थांबून आहेत. यात 10 ट्रॅव्हल्स व पाच ते सहा खाजगी वाहने आहेत. गेल्या पाच दिवसापासून थांबून असल्याने ते येथून निघण्याची वाट पाहात आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था असली तरी खाण्या-पिण्यासाठी त्यांचा अतिरिक्त खर्च होत आहे.नर्मदा परिक्रमेसाठी प्रकाशाहून गुजरात राज्यात बिमलेश्वर गावाहून नावेवर बसून चार तास प्रवास करून मिठीनकाई येथे पोहोचावे लागते. हा प्रवास समुद्रातून करावा लागतो. मात्र ओखी वादळामुळे तेथील जिल्हाधिका:यांनी हा मार्ग बंद केल्याचे समजते. जोर्पयत पुढील आदेश मिळत नाही तोर्पयत भाविकांना पुढे जाता येणार नाही. त्यामुळे भाविक याठिकाणी थांबून आहेत. येथील सद्गुरू धर्मशाळेत परिक्रमा करणा:या भाविकांनी संख्या वाढत असल्याने याठिकाणी एक दिवसाच्या मुक्कामासाठी एका भाविकाला 20 रुपये भाडे द्यावे लागते.गेल्या 15 दिवसांपासून गावातून परिक्रमेसाठी निघालो असून पाच दिवसांपासून याठिकाणी थांबून आहोत. सोबत 50 यात्रेकरू असून, जेवणाची व्यवस्था ट्रॅव्हल्सवाले करतात. मात्र राहण्यासाठी व इतर कामासाठी खर्च होतो. शिवाय वेळेवर पोहोचलो नाही तर यात्राही पूर्ण होणार नाही म्हणून पुढील आदेशाची वाट पाहत असल्याची माहिती होशंगाबाद येथील चंद्रभानसिंग पोली या भाविकाने दिली. भाविकांची संख्या वाढत असली तरी आम्ही त्यांची व्यवस्था करीत असल्याचे सद्गुरू धर्मशाळेचे अध्यक्ष मोहन चौधरी यांनी सांगितले.