शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

जीडीपीच्या माध्यमातून शहरांचा विकास करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 17:13 IST

तळोदा येथील प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली नगरविकास विभागातील तीन वर्षाची कामगिरी

ठळक मुद्दे२०१९ पर्यंत प्रत्येक व्यक्तीला घर मिळणारपारदर्शक कामकाज न झाल्यास तळोदा नगरपालिका बरखास्त करणारतीन वर्षांत दिली नगरविकासाला चालना

आॅनलाईन लोकमतनंदुरबार, दि.८ : भाजपाने तीन वर्षांपूर्वी सत्ता हस्तगत केली. या दरम्यान नगरविकासाला चालना देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आता शहराच्या जीडीपी मार्फत शहराचा विकास करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तळोदा येथील प्रचारसभेत केले.तळोदा नगरपालिकेसाठी निवडणुक होत आहे. शुक्रवार ८ रोजी त्यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी नगरविकास विभागाच्या माध्यमातून विकासाला चालना दिल्याचे सांगितले. तीन वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वच शहर हगणदरीमुक्त करण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील २४ नगरपालिकांनी कचºयापासून खत तयार करून हरित किसान ब्रॅन्ड तयार केल्याचे त्यांनी सांगितले. २०१९ पर्यंत राज्य सरकार प्रत्येकाला हक्काचे घर देणार आहे.एकही व्यक्ती घरापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तळोदा नगरपालिकेत विकास कामे झाली नाही. पारदर्शक कारभार न झाल्यास ही नगरपालिका बरखास्त करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय परदेशी यांना कचºयाची विल्हेवाट लावून शहर सुरक्षित करा अशी विनंती त्यांनी केली.

सॅटेलाईट सर्व्हेक्षणामुळे कर चुकवेगिरीला प्रतिबंध : मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी येथे प्रचारसभा घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, नगरपालिकाक्षेत्रात करचुकवेगीरीचे प्रमाण वाढत आहे. ते टाळण्यासाठी शासनाने नगरपालिका व नगरपंचायतींना मालमत्तांची सॅटेलाईटद्वारे तपासणी करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे करचुकवेगिरीला प्रतिबंध बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत बेघरांना घर देण्याची घोषणा केली आहे. मात्र २०१९ पर्यंत राज्यात हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा संकल्प असल्याचे त्यांनी जाहीर सभेत सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस