शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

देहली व रामपूर प्रकल्पाचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:28 IST

अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर सिंचन प्रकल्पाचे काम २००० मध्ये सुरू करण्यात आले होते. मात्र, या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात २०१८ ...

अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर सिंचन प्रकल्पाचे काम २००० मध्ये सुरू करण्यात आले होते. मात्र, या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात २०१८ मध्ये करण्यात आली. या प्रकल्पाचे ७५ टक्के काम झाले असून, अधिकारी व ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे या प्रकल्पाचेही काम रखडले आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांचे रखडलेले काम लकरात लवकर पूर्ण करून आदिवासी जनतेचे जीवनमान सुधारण्यास मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच या परिसरातील आदिवासींचा स्थलांतराचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांचे रखडलेले काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले, वीरबहादुरसिंह राणा, ललित जाट, कान्हा नाईक, सुरेश वसावे आदी उपस्थित होते.