शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

सुसरी धरणाच्या पाणी पातळीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील शहादा-खेतिया रस्त्यावरील सुसरी धरणाच्या पाण्याची पातळी खालावत असल्याने मृतसाठा शिल्लक आहे. वाढत्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील शहादा-खेतिया रस्त्यावरील सुसरी धरणाच्या पाण्याची पातळी खालावत असल्याने मृतसाठा शिल्लक आहे.वाढत्या उष्णतेबरोबर जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. खालावणाऱ्या पाण्याच्या पातळीने विहिरी आटू लागल्या आहेत. तर कुपनलिकांचेही पाणी काही प्रमाणात पाणी कमी झाले आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक गावात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी उपाययोजना करणे अपेक्षित आहे. गेल्यावर्षी आॅगस्टच्या परतीच्या पावसाला चांगलाच जोर आल्यामुळे १५ दिवस या पावसाने चांगलाच धूमाकूळ घातला होता. या दमदार पावसामुळे सुसरी धरणाच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली होती. परंतु एप्रिल महिन्यापासून दिवसेंदिवस वाढत्या उष्णतेमुळे सुसरी धरणाची पाणी पातळी खालावत आहे. यामुळे शेतकऱ्यांबरोबरच मासेमारी करणारेही संकटात सापडण्याची वेळ निर्माण झाली आहे.गाळ काढण्यास अल्प प्रतिसादधरणातील गाळ शेतात टाकल्यामुळे रासायनिक खतामुळे जमिनीची झालेली हानी भरून निघते व जमीन सुपीक होते. त्यामुळे परिसरातील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून गाळचा उपसा करतात. हा गाळ जेसीबी मशीनद्वारे काढण्यात येत असून त्याची ट्रॅक्टर व डपंरच्या सहाय्याने वाहतूक केली जात असते. परंतु यंदा कोरोना महामारीमुळे शेतकºयांचे आर्थिक गणित बिघडले असून शेतमालाला भाव नसल्याने माल शेतातच खराब होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे हातात पैसा नसल्याने शेतात गाळ टाकण्यास अल्प प्रतिसाद दिसून येत आहे.