शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
8
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
9
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
10
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
11
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
12
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
13
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
14
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
15
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
16
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
17
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
18
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
19
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
20
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

पेट्रोल पाईपलाईनचे काम तुर्त बंद करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 13:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : इंडियन ऑईल कंपनी व शेतकरी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. यावर तोडगा काढण्यसाठी प्रशासनामार्फत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : इंडियन ऑईल कंपनी व शेतकरी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. यावर तोडगा काढण्यसाठी प्रशासनामार्फत कंपनीचे अधिकारी व शेतक:यांची  संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत शेतक:यांच्या हरकती डावलून कंपनीने काम सुरू केल्याचा आरोप करण्यात आला. यावर तोडगा निघत नसल्याने शेतक:यांचे समाधान होईर्पयत काम बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.नवापूर तहसिल कार्यालयात आदिवासी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी, पेट्रोलीयम पाईप लाईनच्या कामासाठी आलेले इंडियन ऑईल कंपनीचे अधिकारी यांच्यात जमीन विवादावर चर्चेसाठी बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार सुनीता ज:हाड, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत,  कंपनीचे सक्षम अधिकारी तथा किशोर राजगुरू, कंपनीचे वरिष्ठ प्रबंधक प्रणव चौरसिया, शेतक:यांचे प्रतिनिधी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावीत, आर. सी. गावीत, पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीप गावीत आदी उपस्थित होते.शेतक:यांच्या शेतातील उभे पीक कापून इंडियन ऑइल कंपनीमार्फत अनधिकृतपणे पाईप लाईनचे काम केले जात असल्याचे आरोप करण्यात आला. शेतक:यांच्या जल, जंगल व जमीनीच्या मूळ हक्कावर गदा आणली जात आहे. शेतक:यांच्या हरकती असतांना शेतक:यांना विश्वासात न घेता कंपनी आमच्या जमिनी बळकावण्याचा प्रय} करत असल्याचे आरोपही करण्यात आला. कंपनी आमच्या जमिनीवर इतर हक्क प्रस्थापित करु पाहत आहे, परंतु हे आम्ही कदापी होऊ देणार नाही, असा निर्धार उपस्थित शेकडो शेतक:यांनी केला. कंपनीच्या वतीने वरिष्ठ प्रबंधक प्रणव चौरसिया यांनी कंपनीकडून कोणतीही दादागिरी व धमकीची भाषा वापरण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले. तर हे काम त्वरित बंद करण्यात यावे अन्यथा संतप्त शेतकरी टोकाची भूमिका घेत विरोध करतील, असा इशारा गावीत यांनी दिला. आपल्या मालकीच्या जमिनीवर कुठल्याही परिस्थितीत शेतकरी काम करू देणार नाही. वेळप्रसंगी हक्कासाठी न्यायालयात दाद मागितली जाईल असे शेवटी गावीत म्हणाले. यावर तोडगा निघत नसल्यामुळे जोर्पयत शेतक:यांचे समाधान होत नाही तोर्पयत काम बंद ठेवण्याचेकंपनीच्या अधिका:यांना सांगण्यात आले.

पेट्रोलीयम पाईपलाईनचे काम हे काही वर्षापासून प्रस्तवित होते. त्याला मंजूरी मिळाल्याने इंडियन ऑईल कंपनीमार्फत नवापूर तालुक्यातून पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यासाठी कंपनीमार्फत दोन वर्षापासून कार्यवाही सुरू करण्यात आली. त्यात काही अडथळे निर्माण झाले. त्यावर मात करीत काम मार्गी लावण्याची कार्यवाही देखील करण्यात आली. परंतु शेतक:यांमध्ये जागेच्या मबोदलाबाबत समाधान झाले नाही. त्यामुळे पुन्हा वाद निर्माण झाला. सद्यस्थितीत हा वाद शिगेला पोहोचला असून शेतक:यांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे. यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनामार्फत बैठकही घेण्यात आली. परंतु त्यातही तोडगा निघाला नाही. त्यामुळे हे काम तुर्त बंद करण्याचे प्रशासनामार्फत सांगण्यात आले. त्यामुळे शेतक:यांचे समाधान करण्यासाठी प्रय} होणार आहे. त्याला काही कालावधी लोटणार असून पेट्रोलीयम पाईपलाईनचे हे कामही पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.