शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

शेतातील पपईची झाडे कापून फेकल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : सारंगखेडा येथील शेतकरी जगदीश शांतीलाल पाटील यांच्या शेतात मे महिन्यात लावण्यात आलेली पपईची बहरलेली ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : सारंगखेडा येथील शेतकरी जगदीश शांतीलाल पाटील यांच्या शेतात मे महिन्यात लावण्यात आलेली पपईची बहरलेली 11 झाडे अज्ञात माथेफिरूने 11 ऑक्टोबर रोजी कापून फेकल्याने शेतक:याचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतक:यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.अगदी लहान मुलांप्रमाणे वाठवलेली झाडे कापून फेकल्याने या माथेफिरूचा त्वरित शोध लावावा, अशी मागणी शेतक:यांकडून केली जात आहे. दरवर्षी शहादा तालुक्यात अशा घटना घडत असतात. आधीच अतिवृष्टीने शेतक:यांच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून, काही शेतक:यांनी कसरत करीत पिके वाचवली आहेत. मात्र बहरात असलेली पिके माथेफिरूंकडून कापून फेकण्यात येत असल्याने शेतक:यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे संबंधितांनी रात्रीच्या वेळी या परिसरात गस्त वाढवून अशा माथेफिरूंचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीद्वारे केली आहे.