शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : रायखेडसह परिसरात बुधवारी झालेल्या जोरदार पावसात नाल्याचे पाणी थेट शेतात जाऊन मोठय़ा प्रमाणावर नुकसान ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : रायखेडसह परिसरात बुधवारी झालेल्या जोरदार पावसात नाल्याचे पाणी थेट शेतात जाऊन मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. यात पिकासह शेतातील मातीही वाहून गेली. दरम्यान, जिनींग फॅक्टरी मालकाने नाला बंद केल्याने हा प्रकार झाल्याचा आरोप शेतक:यांनी केला आहे.याबाबत वृत्त असे की, रायखेड शिवारात कापूस जिनिंग, रॉ होऊसचे बांधकाम सुरू आहे. सुरू असलेल्या बांधकामाजवळ नाला आहे. संबंधित जिनिंगच्या मालकाने वाहतुकीसाठी  या नाल्यावर पाईप टाकून किंवा फरशी पूल बांधणे गरजेचे होते. परंतु संबंधित व्यापा:याने नाल्यात माती टाकून रस्ता तयार करून नाला बंद केला आहे. त्यामुळे बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाला बंद असल्याने नाल्याचे पाणी थेट शेतात जाऊन पिकासह शेतातील काळी कसदार माती वाहून शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याची घटना घडली. यात खेडदिगर येथील राजेश प्रकाश पाटील यांच्या मालकीची रायखेड शिवारातील गट नंबर 27  मधील तीन एकर क्षेत्र रायखेड येथील वासुदेव माधव पाटील यांनी भाडे तत्त्वावर शेती केली होती. त्यात या शेतात शेणखत, बियाणे, इतर खते व गाळ टाकला होता. त्यात त्यांचे तीन ते चार लाख रुपये खर्च झाले होते. हा झालेला खर्च व येणारे उत्पन्नावर नाल्याचे पाणी थेट शेतात गेल्याने  मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. जवळच असलेल्या ब्राrाणपुरी येथील शेतकरी शिवदास वेडू पाटील यांनी आपल्या रायखेड शिवारात पपईची लागवड केली होती. त्या शेतातही नाल्याचे पाणी गेल्याने त्यांचेही नुकसान झाल्याचे समजते. नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने राजेश प्रकाश पाटील यांचे मोठे नुकसान झाले  असून माधव मंगेश पाटील, शिवदास वेडू पाटील, सुरेश रामदास पाटील, हेमंत चुनिलाल पाटील, सण्या पुण्या मोरे व नारायण देविदास पाटील या शेतक:यांच्या शेताचेही नुकसान झाले आहे. संबंधित जिनींग फॅक्टरी मालकाने स्वत:च्या हितासाठी नाला बंद  केल्याने ते पाणी थेट आमच्या शेतात आल्याने आमचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा या शेतक:यांनी व्यक्त केली आहे. याबाबत महसूल विभागाने पंचनामा करून हा नाला व रस्ता ज्या विभागाच्या अखत्यारीत आहे त्यांनी संबंधित व्यापा:याला समज देऊन नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतक:यांसह इतर शेतक:यांनी केली आहे.