शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

२० दिवसांपासून रोहित्रामध्ये बिघाड असल्याने पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST

वीज वितरण प्रशासनाच्या आदेशानुसार ८० टक्के वीजबिल भरणे आवश्यक असल्याशिवाय नविन रोहीत्र बसविण्यात येणार नाही, अशा शासनाच्या आडमुठ्या धोरणांमुळे ...

वीज वितरण प्रशासनाच्या आदेशानुसार ८० टक्के वीजबिल भरणे आवश्यक असल्याशिवाय नविन रोहीत्र बसविण्यात येणार नाही, अशा शासनाच्या आडमुठ्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याची आवश्यकता असताना नुकसान सहन करावे लागत आहे, दिवाळी हंगामात वीज वितरण विभागाकडून वसुली करणे आवश्यक असून तेव्हा आपण झाेपा काढत होता का, असा जाब संघटनेच्या वतीने वीज वितरण विभागातील कर्मचाऱ्यांना विचारण्यात आला. शेतकऱ्यांची पिके वाचवण्यासाठी त्वरित नविन रोहित्र मिळावे, अशी मागणी यावेळी करणयात आली. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बिपीन पाटील, तालुका अध्यक्ष योगेश पाटील, यशवंत सीताराम पाटील, यशवंत सोनू पानपाटील, रमेश बारका पाटील, गोपाल श्रावण पानपाटील, वामन संतोष पाटील, बाजीराव शिवाजी पाटील, भिला गंगाराम पाटील आदी शेतकरी सहभागी होते.