शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

जिल्ह्यातील 45 टक्के क्षेत्रावर कापूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 11:55 IST

102 टक्के पेरण्या : पिकांची स्थिती चांगली असल्याने समाधान

ठळक मुद्दे दोन वर्षाच्या तुलनेत या वर्षात वाढ जिल्ह्यात 2015 मध्ये एक लाख एक हजार 373 तर 2016 च्या खरीप हंगामात 85 हजार 463 हेक्टर कापूस लागवड करण्यात आली होती़ त्या तुलनेत यंदा 1 लाख 17 हजार हेक्टर क्षेत्रात कापूस पेरा पूर्ण करण्यात आला आह़े चालू हंगामात नंदुर

ऑनलाईन लोकमतनंदुरबार : पावसाने यंदा यथातथाच हजेरी लावली असली, तरी जिल्ह्यात 102 टक्के पिक पेरण्या झाल्या आहेत़ यात यंदा गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक सव्वा लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली असून पाऊस अनियमित असला तरी जिल्ह्यात या पिकांची स्थिती चांगली आह़े यंदाच्या खरीप हंगामात कृषी विभागाने दोन लाख 68 हजार हेक्टरवर पिकांच्या पेरण्या होण्यांचे संकेत दिले होत़े यातुलनेत 89 टक्के पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता होती़ मात्र या सर्व शक्यतांवर शेतक:यांनी मात करत आजअखेरीस दोन लाख 74 हजार 190 हेक्टरवर विविध पिकांच्या पेरण्या केल्या आहेत़ यातही धान्य, कडधान्य आणि तेलबियांचे क्षेत्र एकीकडे आणि केवळ कापूस क्षेत्र एकीकडे असे चित्र आह़े जिल्ह्यात झालेल्या 102 टक्के क्षेत्रापैकी 45 टक्के क्षेत्रात कापूस लागवड झाली आह़े गेल्या दोन वर्षात कोरडय़ा दुष्काळाने हैराण शेतक:यांनी यंदा जून महिन्यात निर्धारित वेळेवर पाऊस पडल्यानंतर तात्काळ पेरण्या सुरू केल्या होत्या़ दोन वर्षात पिकांचे वेळोवेळी झालेले नुकसान व उत्पादनात सातत्याने येणारी घट यामुळे कडधान्य आणि धान्य पिकांऐवजी शेतक:यांनी नगदी कापसाला प्राधान्य दिल्याचे सांगण्यात आले आह़े