शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

कोरोनाचा कायदा व्यवस्थापनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:21 IST

नंदुरबार : कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग केेले गेले. त्याचा चांगला-वाईट परिणाम येत्या काळात दिसून येतील. त्यासाठी आपणही आगामी ...

नंदुरबार : कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग केेले गेले. त्याचा चांगला-वाईट परिणाम येत्या काळात दिसून येतील. त्यासाठी आपणही आगामी बदलांना तयार असले पाहिजे, असा सूर ‘कोरोना महामारीचा शैक्षणिक व कायदा व्यवस्थापन परिणाम’ या विषयावरील चर्चासत्रात उमटला.

विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कोविड-१९ या महामारीचा शैक्षणिक व कायदा व्यवस्थापन पद्धतीवरील परिणाम’ या विषयावर ऑनलाइन चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.डी. चौधरी होते. प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा.डॉ.एम.एस. रघुवंशी होते. डॉ.एन.डी. चौधरी व प्रा.डॉ.एम.एस. रघुवंशी यांनी कोविड-१९ या महामारीमुळे शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात बदल होऊन हे बदल भविष्यात मोठे परिणाम करणारे आहेत. बदल हे विशेषतः विज्ञान क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम करणारे असल्याचे मत व्यक्त केले.

चर्चासत्रात महाविद्यालयाच्या बहुतांश विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग नोंदवला. आचल रघुवंशी, शमीम पठाण, हर्षल पाटील, प्रीतम निकम, रूपाली कोळी, नरेंद्र हिरणवाला, विनीत बडगुजर, किर्तेश जगताप, कांचन पाटील, दीपक अहिरे, काजल अग्रवाल, देवयानी शेवाळे, अंतिमा राजभर यांनी सहभाग घेतला.

चर्चासत्र आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष मनोज रघुवंशी, उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र रघुवंशी यांनी मार्गदर्शन केले. ललित सूर्यवंशी यांनी आभार मानले.