शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरमध्ये होणार वारकरी संप्रदायाचे महासंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 13:01 IST

जिल्हा बैठकीत ठराव : आठ दिवस रंगणार किर्तन कार्यक्रम

नंदुरबार : अखिल भारतीय वारकरी मंडळाची नंदुरबार जिल्हा बैठक घेण्यात आली़ यावेळी 23 ते 30 डिसेंबर दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व वारकरी संमेलन आयोजनाचा ठराव पारित करण्यात आला़ नंदुरबार जिल्ह्यात अध्यात्म परंपरेला वृद्धींगत करणे आणि सांस्कृतिक मुल्यांची जपवणूक करण्याच्यादृष्टीने हे वारकरी संमेलन भरवले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आल़े वारकरी मंडळाच्या जिल्हाशाखेची बैठक शहरातील दंडपाणेश्वर उद्यानात आयोजित करण्यात आली होती़ अध्यक्षस्थानी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष  प्रकाश महाराज बोधले होते. यावेळी खान्देश विभागीय अध्यक्ष भाऊराव महाराज पाटील, खान्देश विभागीय सचिव डॉ.अजय खैरनार, नंदुरबार जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज माळी, अनिल महाराज वाळके,  प्रा.सी.एस.पाटील, प्रकाश महाराज जाधव, माळी समाजाध्यक्ष आनंद बाबुराव माळी, गोविंद पाटील (पाष्टेकर) उपस्थित होत़े यावेळी 23 ते 30 डिसेंबर या कालावधीत माळीवाडा परिसरात होणा:या अखंड हरिनाम सप्ताह व वारकरी संमेलनाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली़ संमेलनात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या चार जिल्ह्यातून वारकरी बांधवांची उपस्थिती राहणार आह़े आठ दिवस हरि किर्तन उपक्रम होणार आह़े  तसेच व्यसनमुक्ती, पर्यावरण संरक्षण, पाणी अडवा-पाणी जिरवा, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, स्त्रीभृ्रण हत्या आदी सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत़ नंदुरबार जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज माळी यांनी प्रास्ताविक केल़े प्रसंगी पावबा महाराज आक्राळेकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तर पाटीलभाऊ महारु माळी यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. बैठक यशस्वीतेसाठी नगरसेवक लक्ष्मण माळी, नगरसेवक निलेश माळी, भगवान माळी, नरेंद्र माळी, प्रेम पवार यांच्या माळीवाडय़ातील युवकांनी परिश्रम घेतले.