शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

जिल्हा न्यायालयात वैकल्पिक वाद निवारण केंद्राची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा न्यायालयात वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आल़े सुमारे 1 कोटी रुपये ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा न्यायालयात वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आल़े सुमारे 1 कोटी रुपये खर्चाच्या या इमारतीत सामंजस्याने निकाली निघू शकणा:या खटल्यांवर कामकाज होणार आह़े केंद्राचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायामूर्ती प्रसन्न वराळे यांच्याहस्ते करण्यात आल़े प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी उपस्थित होत़े अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमोद तरारे हे होत़े कार्यक्रमास न्यायमूर्ती एल़डी़ गायकवाड, न्यायमूर्ती व्ही़जी़चव्हाण, जी़एच़पाटील, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे सतीश मलिये, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड़ कमलाकर सावळे, अॅड़प्रशांत चौधरी, अॅड़ एम़एऩपाटील यांच्यासह दिवाणी, फौजदारी व तालुकास्तरीय स्तरीय न्यायालयांचे न्यायमूर्ती, वकील उपस्थित होत़े कार्यक्रमात बोलताना न्यायमूर्ती वराळे यांनी सांगितले की, न्यायाधीश आणि वकील यांनी न्यायदानाचे कार्य करताना कायद्याच्या पुस्तकांसोबत इतर साहित्य वाचल्यास समाजाची स्थिती समजून येत़े वाचनाने माणूस समृद्ध होतोच़ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाला बहाल केलेले संविधान हा एक पवित्र ग्रंथ आह़े यातून निर्माण होणारी न्यायव्यवस्था हा नागरिकांचा आधार आह़े खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने पर्यायी व्यवस्था म्हणून वैकल्पिक वाद निवारण केंद्रांची निर्मिती करण्याचे सूचीत केले होत़े त्यानुसार या केंद्रावर कमी वेळ आणि कमी खर्चात नागरिकांना न्याय मिळेल़  जिल्हा न्यायाधीश तरारे यांनी केंद्राची माहिती दिली़ सूत्रसंचालन कनिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश ए़डी़करभजन तर आभार अतीरिक्त सत्र न्यायमूर्ती आशुतोष भागवत यांनी मानल़े 

98 लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या या इमारतीतून विविध प्रलंबित खटल्यांचे कामकाज होणार असल्याची माहिती न्यायमूर्ती तरारे यांनी दिली़ कौटूंबिकसह आर्थिक प्रलंबित दावे येथे तात्काळ निकाली काढण्यावर भर दिला जाणार आह़े