शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

जिल्हा न्यायालयात वैकल्पिक वाद निवारण केंद्राची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा न्यायालयात वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आल़े सुमारे 1 कोटी रुपये ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा न्यायालयात वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आल़े सुमारे 1 कोटी रुपये खर्चाच्या या इमारतीत सामंजस्याने निकाली निघू शकणा:या खटल्यांवर कामकाज होणार आह़े केंद्राचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायामूर्ती प्रसन्न वराळे यांच्याहस्ते करण्यात आल़े प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी उपस्थित होत़े अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमोद तरारे हे होत़े कार्यक्रमास न्यायमूर्ती एल़डी़ गायकवाड, न्यायमूर्ती व्ही़जी़चव्हाण, जी़एच़पाटील, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे सतीश मलिये, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड़ कमलाकर सावळे, अॅड़प्रशांत चौधरी, अॅड़ एम़एऩपाटील यांच्यासह दिवाणी, फौजदारी व तालुकास्तरीय स्तरीय न्यायालयांचे न्यायमूर्ती, वकील उपस्थित होत़े कार्यक्रमात बोलताना न्यायमूर्ती वराळे यांनी सांगितले की, न्यायाधीश आणि वकील यांनी न्यायदानाचे कार्य करताना कायद्याच्या पुस्तकांसोबत इतर साहित्य वाचल्यास समाजाची स्थिती समजून येत़े वाचनाने माणूस समृद्ध होतोच़ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाला बहाल केलेले संविधान हा एक पवित्र ग्रंथ आह़े यातून निर्माण होणारी न्यायव्यवस्था हा नागरिकांचा आधार आह़े खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने पर्यायी व्यवस्था म्हणून वैकल्पिक वाद निवारण केंद्रांची निर्मिती करण्याचे सूचीत केले होत़े त्यानुसार या केंद्रावर कमी वेळ आणि कमी खर्चात नागरिकांना न्याय मिळेल़  जिल्हा न्यायाधीश तरारे यांनी केंद्राची माहिती दिली़ सूत्रसंचालन कनिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश ए़डी़करभजन तर आभार अतीरिक्त सत्र न्यायमूर्ती आशुतोष भागवत यांनी मानल़े 

98 लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या या इमारतीतून विविध प्रलंबित खटल्यांचे कामकाज होणार असल्याची माहिती न्यायमूर्ती तरारे यांनी दिली़ कौटूंबिकसह आर्थिक प्रलंबित दावे येथे तात्काळ निकाली काढण्यावर भर दिला जाणार आह़े