शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

दूरसंचारच्या दुर्लक्षीत सेवेविरुद्ध पुन्हा दोन संघटनांच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुरसंचार विभागाच्या दुर्लक्षामुळे दुर्गम भागात उभारलेल्या  टॉवरद्वारे बीएसएनएलच्या ग्रआहकांना योग्य सेवा मिळत नाही. वारंवार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुरसंचार विभागाच्या दुर्लक्षामुळे दुर्गम भागात उभारलेल्या  टॉवरद्वारे बीएसएनएलच्या ग्रआहकांना योग्य सेवा मिळत नाही. वारंवार कोलमडणा:या सेवेला कंटाळून धडगाव व मोलगी भागातील ग्राहकांनी टॉवरचीच होळी करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत निर्णय घेतला गेला नसतानाच पुन्हा दोन संघटनांमार्फत  पुन्हा तक्रारी करण्यात आल्या आहे.मोलगी परिसरातील ग्राहकांच्या सुविधेसाठी दूरसंचारमार्फत मोलगी, जमाना, सरी व वेली तर धडगाव तालुक्यात खुंटामोडी, सुरवाणी, कात्री, सिसा या ठिकाणी उभारण्यात आलेले टॉवर वारंवार बंद पडतात. या खंडीत सेवेमुळे संपर्काच्या  अडचणी निर्माण झाल्या आहे. तर सद्यस्थितीत शासनामार्फत करण्यात आलेली शासकीय व खाजगी ऑनलाईन कामेही वेळेवर पूर्ण होत नाही. तेथील ऑनलाईन सेवा सर्वस्वी बीएसएनएलवर आधारित आहे. त्यामुळे सर्व ऑनलाईन  कामेही याच नेटकर्ववर आधारित आहे. परंतु अशा खंडीत व अविश्वसनीय सेवेमुळे सर्वसामान्य नागरिकांसह प्रशासनाची ऑनलाईन कामे रखडत आहे. वारंवार खंडीत होणारी सेवा दुरुस्त व्हावी म्हणून वारंवार पाठपुरावा करण्यात आला, परंतु त्याची दुरसंचाने दखलच घेतली नाही. त्यामुळे त्या भागातील टॉवरची होळी करण्याचा इशारा ग्राहकांनी दिला. याबाबत दुरसंचारने कुठलाही निर्णय  घेतला नसतानाच पुहा भिलीस्थान टायगर सेनेमार्फत अक्कलकुवा तहसिलदारांना तर अनुसूचित  जमाती दक्षता परिषदेमार्फत  धडगाव तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनांवर बीटीएसचे रविंद्र पाडवी, सुरेश पाडवी, गोविंद पाडवी, ब्रिजलाल पाडवी, केशव पाडवी यांच्या सह्या आहेत. 

धडगाव तालुक्यात उभारण्यात आलेले टॉवर हे बीएसएनएल कर्मचा:यांच्या निष्काळजीमुळे संपूर्ण तालुक्यात समस्या निर्माण झाल्याचे राष्ट्रीय अनुसूचित जमाती दक्षता परिषदेने निवेदनात नमुद केले आहे. कर्मचा:यांच्या दुर्लक्षामुळेच विद्याथ्र्याची शैक्षणिक कामे व अन्य सर्वच ऑनलाईन कामे रखडत आहे. ही समस्या येत्या पाच दिवसात न सुटल्यास संबंधित कार्यालयांना कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. 4जमाना येथील टॉवर सहा महिन्यांपासून बंदच असल्याने ग्राहकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून टॉवरची होळी करण्याच्या आंदोलनात भिलीस्थान टायगर सेनाही सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.