शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

१५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 13:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांमधील वर्ग १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी मान्यता दिली आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी काढण्यात आले. कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. महाविद्यालय सुरु झाल्यानंतर कोराना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक राहणार आहे.  प्रतिबंधित क्षेत्रामधील महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी नसेल. प्रतिबंधित क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये. महाविद्यालयीन प्राध्यापक, इतर कर्मचारी, तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवहीत दररोज अद्ययावत करावी जेणेकरून संशयित रुग्ण आढळल्यास संपर्क साखळी शोधणे सोईचे होईल. महाविद्यालयात साबणाने हात स्वच्छ धुण्याची व्यवस्था करावी. प्रत्येकाचे थर्मल स्क्रीनिंग व सॅनिटायझरची व्यवस्था सक्तीची राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार आहे.