शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरण : शेतकऱ्यांनो गहू, हरभरा या पिकांना जपा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 13:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  रब्बीच्या सरासरी क्षेत्राइतके यंदाही क्षेत्र असले तरी यंदा ढगाळ वातावरण, पाऊस यामुळे पिकांना फटका ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  रब्बीच्या सरासरी क्षेत्राइतके यंदाही क्षेत्र असले तरी यंदा ढगाळ वातावरण, पाऊस यामुळे पिकांना फटका बसणार आहे. यामुळे पिकांची उत्पादकता देखील कमी होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे पिकांवर भूरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी नियोजन करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.                 यंदा हिवाळ्यात अर्थात येत्या काही महिन्यात अधूनमधून ढगाळ वातावरण व पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचा प्रत्यय डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच आला आहे. सलग तीन दिवस पाऊस झाला तर पाच दिवस ढगाळ वातावरण राहिले. यामुळे पेरणी झालेला गहू, हरभरा, मका, करडई या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यापुढील काळात देखील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. हलका पावसाचाही अंदाज आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी पिकांचे आणि त्यावरील विविध किड, रोग यांचा प्रादुर्भाव यापासून पिकांचे संरक्षण या दृष्टीने नियोजन करावे असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. 

जिल्ह्यात ६२४ हेक्टर...जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र ६२४.६८ हेक्टर इतके आहे. जवळपास सर्वच क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. गेल्या वर्षी ५९०.५२ हेक्टर क्षेत्रात रब्बीचा पीकपेरा होता. यंदा नेहमीप्रमाणे गहू पिकाने सर्वाधीक क्षेत्र व्यापले आहे. त्याखालोखाल हरभरा आहे. 

असे आहे जिल्ह्यातील रबीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)गहू    २११.२३ज्वारी    १६०.३३हरभरा    २०४.०४मका    ३३.८२करडई    १.५७

पाऊस झाल्यास कुठल्या पिकांना बसणार फटकायापुढील काळात पाऊस झाल्यास हरभरा, गहू या पिकांना सर्वाधिक फटका बसणार आहे. याशिवाय पपई, आंबा या फळपिकांवरही परिणाम होणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांचे फारसे नुकसान झाले नाही. परंतु यापुढे पक्व अवस्थेतील पिकांना धोका आहे. 

शेतकऱ्यांनी काय काय काळजी घ्यावीढगाच्छादित वातावरणात भुरी रोगाची वाढ कित्येक पटीने वाढते. रब्बी हंगामात ढगाळ हवामान असल्यास अधिक खबरदारी घ्यावी. मात्र, हलकासा  पाऊस झाल्यास भुरी रोगाचे बीजाणू फुटून मृत होतात. पाऊस संपताच भुरी रोगाच्या डागांमधून बीजाणूंची वाढ वेगाने होते. 

शेतकऱ्यांनी काय काय काळजी घ्यावीढगाच्छादित वातावरणात भुरी रोगाची वाढ कित्येक पटीने वाढते. रब्बी हंगामात ढगाळ हवामान असल्यास अधिक खबरदारी घ्यावी. मात्र, हलकासा  पाऊस झाल्यास भुरी रोगाचे बीजाणू फुटून मृत होतात. पाऊस संपताच भुरी रोगाच्या डागांमधून बीजाणूंची वाढ वेगाने होते.