शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

तळोद्यात पाण्यासाठी नागरिकांची वणवण

By admin | Updated: April 4, 2017 18:11 IST

शहरातील नानावट परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून नागरिकांना पाणी मिळण्यास समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े

 पाईप लाईन तुटली : दोन महिन्यापासून समस्या कायम

तळोदा,दि.4- शहरातील नानावट परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून नागरिकांना पाणी मिळण्यास समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े 
या भागात पालिकेकडून गटारींचे काम सुरु कण्यात आले आह़े खोदकाम करीत असता पाण्याची पाईपलाईन तुटल्याने प्रचंड प्रमाणात पाणी गळती झाली होती़ तसेच पाईप लाईन तुटल्याने नागरिकांना पाण्यासाठीदेखील वणवण करावी लागत आह़े नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांकडून भर उन्हाळ्यात पाण्याचा शोध घेत  फिरावे लागत आह़े पाणीपुरवठा खंडीत झाल्याची तक्रार वारंवार पालिका कर्मचा:यांना करण्यात आल्या आह़े परंतु याकडे दुर्लक्ष  होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आह़े पाण्याच्या समस्येबाबत नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने पालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले व त्यांच्याकडे सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आह़े यावेळी गिरीश कापडीया, दिलीप सुगंधी, विशाल चौधरी, ज्योत्स्ना श्रॉफ, इंद्रलाल वाणी, जगदिश सोनार, अनिल सोनार आदी नागरिकांनी मुख्याधिका:यांशी चर्चा केली़ (वार्ताहर)