शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीग्रस्त शेतक:यांना मदत न मिळाल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बोंडअळीमुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचीत राहू नये यासाठी शासनाकडे योग्य पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे.यासंदर्भात जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात बोंडअळीमुळे कापूस पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. शेजारच्या धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील शेतक:यांना नुकसान भरपाई मिळते, परंतु ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बोंडअळीमुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचीत राहू नये यासाठी शासनाकडे योग्य पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे.यासंदर्भात जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात बोंडअळीमुळे कापूस पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. शेजारच्या धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील शेतक:यांना नुकसान भरपाई मिळते, परंतु जिल्ह्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यातील शेतकरी त्यापासून वंचीत राहणार आहेत. वास्तविक आकडेवारी पहाता या जिल्ह्यांपेक्षा सरासरी सर्वात जास्त कापूस लागवड ही नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. असे असतांना व जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतक:यांनी आवश्यक पुराव्यासह विनंती अर्ज मुदतीत सादर केले आहेत. तरीही शेतक:यांना मदतीपासून वंचीत ठेवणे म्हणजे एक प्रकारची क्रूर थट्टाच आहे. त्यामुळे शासनाने याबाबत तात्काळ विचार करावा. अन्यथा शेतकरी शासनाचा महसूल, शेतसारा,व् कृषी वीजबील, पाणीपट्टी व घरपट्टी आदी कुठलाही शासकीय कर भरणार नाही. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास शासन जबाबदार राहणार असल्याचेही या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.  निवेदनावर शेतकरी संघर्ष समितीचे अभिजीत पाटील, शिवाजी पाटील, हरी दत्तू पाटील, भरत भबुता पाटील, सुदाम जाधव यांच्यासह इतर पदाधिका:यांच्या सह्या आहेत.