शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

बोंडअळीग्रस्त शेतक:यांना मदत न मिळाल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बोंडअळीमुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचीत राहू नये यासाठी शासनाकडे योग्य पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे.यासंदर्भात जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात बोंडअळीमुळे कापूस पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. शेजारच्या धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील शेतक:यांना नुकसान भरपाई मिळते, परंतु ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बोंडअळीमुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचीत राहू नये यासाठी शासनाकडे योग्य पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे.यासंदर्भात जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात बोंडअळीमुळे कापूस पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. शेजारच्या धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील शेतक:यांना नुकसान भरपाई मिळते, परंतु जिल्ह्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यातील शेतकरी त्यापासून वंचीत राहणार आहेत. वास्तविक आकडेवारी पहाता या जिल्ह्यांपेक्षा सरासरी सर्वात जास्त कापूस लागवड ही नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. असे असतांना व जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतक:यांनी आवश्यक पुराव्यासह विनंती अर्ज मुदतीत सादर केले आहेत. तरीही शेतक:यांना मदतीपासून वंचीत ठेवणे म्हणजे एक प्रकारची क्रूर थट्टाच आहे. त्यामुळे शासनाने याबाबत तात्काळ विचार करावा. अन्यथा शेतकरी शासनाचा महसूल, शेतसारा,व् कृषी वीजबील, पाणीपट्टी व घरपट्टी आदी कुठलाही शासकीय कर भरणार नाही. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास शासन जबाबदार राहणार असल्याचेही या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.  निवेदनावर शेतकरी संघर्ष समितीचे अभिजीत पाटील, शिवाजी पाटील, हरी दत्तू पाटील, भरत भबुता पाटील, सुदाम जाधव यांच्यासह इतर पदाधिका:यांच्या सह्या आहेत.