शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
4
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
5
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
6
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
7
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
8
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
9
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
10
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
11
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
12
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
14
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
15
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
16
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
17
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
18
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम

भाजपतर्फे बुधवारी वीज कनेक्शन तोडण्याच्या धोरणाविरोधात जेरभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:48 IST

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, १०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करणे, लाॅकडाऊन काळातील अवाजवी बिलांची दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी ...

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, १०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करणे, लाॅकडाऊन काळातील अवाजवी बिलांची दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार भाजपने वेळोवेळी आंदोलने केली आहेत. ऊर्जामंत्र्यांनीदेखील विधिमंडळाच्या अधिवेशात १०० युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याचे जाहीर केले होते. मात्र त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. लाॅकडाऊन काळात अनेक उद्योजक, छोटे व्यावसायिक, व्यापारी यांना पाठवण्यात आलेल्या अवाजवी बिलांची दुरुस्ती करुन द्यावी, यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

मध्यप्रदेश, गुजरात यासारख्या राज्यांनी लाॅकडाऊन काळातील वीज बिलांपोटी ग्राहकांना सवलत दिली आहे. तशीच सवलत राज्य सरकारने द्यावी. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात थकबाकी वसुलीसाठी ४५ लाख कृषी ग्राहकांपैकी एकाही शेतक-याचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला नव्हता. परंतु महाविकास आघाडीच्या काळात ते ही शक्य झाले आहे. आघाडी सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा २४ फेब्रुवारी रोजी तीव्र आंदोलन केले जाईल, असे जिल्हाध्यक्ष विजय चाैधरी यांनी सांगितले.

दरम्यान, प्रसंगी माहिती देताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात एक लाख कुटुंबांना खावटी कर्ज मंजूर करण्यात आले आहे. परंतु त्यांना ते अद्याप मिळालेले नाहीत. यातून आदिवासी जनता वंचित आहे.