शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आदिवासी कारखान्याच्या गाळपाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यास पाण्याच्या बाबतीत निसगार्चा वरदहस्त लाभला असल्याने शाश्वत विकास शक्य आहे. शेतक:यांनी त्याचा लाभ घ्यावा असे सांगतांना ऊस बाहेर नेण्यासाठी प्रय} झाल्यास कारवाई करू असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिला. चेअरमन शिरीष नाईक यांनी उसाचा यंदासाठी दोन हजार 100 रुपये दर जाहीर केला. डोकारे येथील आदिवासी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यास पाण्याच्या बाबतीत निसगार्चा वरदहस्त लाभला असल्याने शाश्वत विकास शक्य आहे. शेतक:यांनी त्याचा लाभ घ्यावा असे सांगतांना ऊस बाहेर नेण्यासाठी प्रय} झाल्यास कारवाई करू असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिला. चेअरमन शिरीष नाईक यांनी उसाचा यंदासाठी दोन हजार 100 रुपये दर जाहीर केला. डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या 15 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ राजश्री कलशेट्टी व डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुरूपसिंग नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत, कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, सयाबाई नाईक,  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, जिल्हा उपनिबंधक एस. वाय. पुरी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी साखर संचालक डी.बी. गावीत, द्वारकाधीश साखर कारखान्याचे अध्यक्ष सावंत, डोकारे कारखान्याचे व्हाईस चेअरमन सखाराम महाराज, पंचायत समिती उपसभापती दिलीप गावीत, नगराध्यक्षा रेणुका गावीत, पालिकेचे गटनेते गिरीष गावीत, तहसीलदार प्रमोद वसावे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, कारखान्याचे व्ययस्थापकीय संचालक विजयानंद कुशारे, कारखान्याचे  संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.शाश्वत विकास नेमका काय याचे विवेचन करुन तालुक्यातील शेतक:यांच्या मालकीचा कारखाना असल्याची जाणीव प्रत्येक शेतक:याने ठेऊन सहकायार्ची वागणूक ठेवल्यास शाश्वत विकास साध्य होईल. पारदर्शकता टिकवून ठेवणारा हा कारखाना प्रतिकुल परिस्थितीत चालला ही समाधानाची बाब असून, प्रत्येकाने कारखाना चालावा असे प्रय} करावयास हवे. एकरी उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रय} करा. कारखाना कर्मचारी यांनी शेतक:यांशी सुसंवाद साधून त्यांना नियोजन पटवून द्या अशी सूचना त्यांनी केली. गतवर्षी कारखान्यात 85 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले. जास्त उसाचे गाळप झाल्यास कारखान्यास व पयार्याने शेतकरीवर्गास त्याचा लाभ होतो, असे सांगून चेअरमन शिरीष नाईक यांनी यंदा सव्वादोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप शक्य असल्याने कारखान्याच्या नियोजनानुसार शेतक:यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. कारखाना कर्ज मुक्त झाला असून शेतकरी, उस तोड व वाहतूक कामगार, वाहनधारक यांचे कुणाचेही कारखान्याकडे कुठलेही घेणे नाही. शेतक:यांचे पाठबळ मिळाल्यास पावणेदोन लाख मेट्रिक टनाहून जास्त उसाचे गाळप झाल्यास उसासाठी वाढीव दर देण्यात येईल असे ही त्यांनी जाहीर केले. वनांचे जतन नवापूर तालुक्यात झाल्याने पाण्याचे स्त्रोत टिकून आहेत असे सांगून शेतक:यांनी फसगत टाळण्यासाठी इतरत्र उस न देता डोकारे कारखान्यास उस पुरवठा करावा असे आवाहन माणिकराव गावीत यांनी केले. माजी साखर संचालक डी.बी. गावीत यांनी साखर उद्योगातील चक्राची आकडेमोड सहीत माहिती देवून डोकारे कारखान्याच्या धोरण विषयी अवगत करुन दिले. विविध कारखान्यांकडून उसाच्या जाहीर दराची माहिती देवून शेतकरी कसा नाडला जातो व त्यांची फसवणूक  कशी होते याचे विवेचनही त्यांनी केले. प्रास्ताविक कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक विजयानंद कुशारे यांनी केले. सूत्रसंचलन दिलीप पवार यांनी केले. तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका व ग्रामपंचायत सदस्य, उस उत्पादक शेतकरीवर्ग तथा कारखान्याचे खातेप्रमुख व कर्मचारी मोठय़ा संख्येने  उपस्थित होते.