शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आवक नसल्याने मिरचीची लाली यंदा पडतेय फिकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतीपावसामुळे यंदा मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात मिरचीची आवकही जेमतेमच आहे. असे असतांना भाव ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अतीपावसामुळे यंदा मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात मिरचीची आवकही जेमतेमच आहे. असे असतांना भाव मात्र वाढत नसल्यामुळे शेतक:यांमध्ये नाराजी आहे. सध्या बाजार समितीत दिवसाला 1800 ते दोन  हजार क्विंटल आवक सुरू आहे. जवळपास दिवसाला 100 ते 125 वाहने भरून येत आहेत.   मिरचीचे आगार म्हणून नंदुरबार बाजार समिती प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दरवर्षी साधारणत: सव्वा ते पावणेदोन लाख क्विंटल मिरचीची आवक होत असते. हंगाम चांगला राहिला तर दोन अडीच लाख क्विंटलर्पयत देखील आवक झाली आहे. यंदा मात्र अती पावसामुळे मिरचीचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे मिरची हंगामाच्या सुरुवातीलाच आवक कमी झाली. गेल्या काही दिवसांपासून मात्र      त्यात सुधारणा होऊन आवक ब:यापैकी वाढली असल्याचे चित्र आहे.दैनंदिन दोन हजार क्विंटलयेथील बाजार समितीत     दैनंदिन साधारणत: 1800 ते 2000 क्विंटल आवक होत आहे. 100 ते 125 वाहने भरून मिरची येत आहे. दुपार्पयत सर्वच वाहनांचा लिलाव होत आहे. मिरची हंगाम सुरू झाल्यापासून आवक कमी होती. त्याला कारण पावसाळी वातावरण, वातावरणातील आद्रेत होणारी वाढ यामुळे आवक अपेक्षीतरित्या होत नव्हती. परंतु सध्या वातावरण बदलले असल्याने आणि थंडीही वाढू लागल्याने मिरची आवक 400 ते 500 क्विंटलने वाढली असल्याचे चित्र आहे. सोमवारी बाजारात साधारणत: 19 हजार क्विंटल आवक झाली  होती. 23 पथारींवर प्रक्रियामिरची खरेदीनंतर ती सुकविण्यासाठी 23 पथारींवर प्रक्रिया केली जाते. पथारींवर मिरचीचे देठ काढणे, प्रतवारीनुसार ढिग करणे, सुकविण्यासाठी पसरविणे आणि सुकलेली मिरची गोळा करून ती पोत्यांमध्ये भरणे अशा प्रक्रिया केल्या जातात. त्यासाठी शेकडो मजूर या ठिकाणी कामाला असतात. त्यांना तीन ते चार महिने ब:यापैकी रोजगार देखील उपलब्ध होतो. तीन ते चार प्रकारबाजार समितीत तीन ते चार जातीच्या मिरच्या विक्रीस येतात. यात व्हीएनआर, लाली, तेजा या प्रमुख मिरचीचे प्रकार सर्वाधिक आहेत. सध्या तेजाचे भाव सर्वाधिक आहेत. तर व्हीएनआर व लाली यांनाही ब:यापैकी भाव मिळत आहेत. असे असले तरी आवक कमी असतांना  भाव वाढणे अपेक्षीत असतांना तसे होतांना दिसून येत नसल्याची स्थिती आहे. 

नंदुरबार बाजार समितीत ओली मिरचीला सध्या 1700 ते 3300 रुपये क्विंटल भाव मिळत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत भाव स्थिर आहे. यंदा उत्पादन आणि क्षेत्र कमी असल्यामुळे भाव जास्त राहण्याची अपेक्षा असतांना तसे होत नसल्याची स्थिती आहे. बाजारात सुकलेल्या मिरचीची आवक देखील ब:यापैकी असते. सुकी मिरचीला पाच हजार ते 15 हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे. सर्वाधिक मध्य प्रदेशातून सुकलेली मिरची या ठिकाणी येत आहे. आवक मात्र कमी राहत आहे.