शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्ह्यात वाळव्याच्या पावसाने केळीचे नुकसान; शेतकरी हवालदिल

By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: April 28, 2023 19:54 IST

मात्र भाव प्रचंड घसरल्याने आधीच केळी उत्पादक शेतकरी संकटात आहे. त्यातच या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील केळी पिकाचे नुकसान केले आहे.

नंदुरबार - जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीनंतर शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी, जयनगर व सारंगखेडा परिसरात झालेल्या गारपीट व वाळव्याच्या पावसाने केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एप्रिल महिन्यात जिल्ह्यात तीन वेळा वाळव्याचा पाऊस झाला. गुरुवारी मात्र मध्यरात्रीनंतर काही भागात मुसळधार पाऊस व गारपीट झाल्याने हा पाऊस पिकांसाठी जास्त धोकेदायक ठरला.

विशेषत: ब्राह्मणपुरी, भागापूर, जयनगर, वडाळी, टेंभातर्फे सारंगखेडा, फेस यासह इतर गावांना हा पाऊस झाला. या भागात केळीचे पीक मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या केळीची काढणी सुरू आहे. मात्र भाव प्रचंड घसरल्याने आधीच केळी उत्पादक शेतकरी संकटात आहे. त्यातच या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील केळी पिकाचे नुकसान केले आहे. अनेक केळीची झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या पावसामुळे जयनगर-वडाळी रस्त्यावरील झाडेही उन्मळून पडल्याने या मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.