शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वाळव्याच्या पावसाने केळीचे नुकसान; शेतकरी हवालदिल

By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: April 28, 2023 19:54 IST

मात्र भाव प्रचंड घसरल्याने आधीच केळी उत्पादक शेतकरी संकटात आहे. त्यातच या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील केळी पिकाचे नुकसान केले आहे.

नंदुरबार - जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीनंतर शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी, जयनगर व सारंगखेडा परिसरात झालेल्या गारपीट व वाळव्याच्या पावसाने केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एप्रिल महिन्यात जिल्ह्यात तीन वेळा वाळव्याचा पाऊस झाला. गुरुवारी मात्र मध्यरात्रीनंतर काही भागात मुसळधार पाऊस व गारपीट झाल्याने हा पाऊस पिकांसाठी जास्त धोकेदायक ठरला.

विशेषत: ब्राह्मणपुरी, भागापूर, जयनगर, वडाळी, टेंभातर्फे सारंगखेडा, फेस यासह इतर गावांना हा पाऊस झाला. या भागात केळीचे पीक मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या केळीची काढणी सुरू आहे. मात्र भाव प्रचंड घसरल्याने आधीच केळी उत्पादक शेतकरी संकटात आहे. त्यातच या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील केळी पिकाचे नुकसान केले आहे. अनेक केळीची झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या पावसामुळे जयनगर-वडाळी रस्त्यावरील झाडेही उन्मळून पडल्याने या मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.