शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

खापर ग्रामस्थांचे पाण्यासाठी ग्रामस्थांचे रात्रभर जागरण

By admin | Updated: May 27, 2017 15:31 IST

पाण्याचे स्त्रोत कमी झाल्याने भिषण पाणीटंचाई

ऑनलाईन लोकमत
खापर, जि.नंदुरबार, दि.27 - अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील ग्रामस्थ गेल्या महिन्याभरापासून पाण्यासाठी दररोज रात्री जागरण करीत आहेत. गावाला पाणीपुरवठा करणा:या स्त्रोतांमधील पाणी कमी झाल्याने गावात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी येथील पंचायत समिती सदस्या कविता कामे यांनी अक्कलकुवा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खापर गावात नळपाणीपुरवठा योजनेद्वारे नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले जाते. मात्र गेल्या महिन्याभरापासून पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, भर उन्हात पाण्यासाठी नागरिकांना व विशेष करून महिलांना पायपीट करावी लागत आहे.
ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा पूर्णत: विस्कळीत झाला असून, याकडे प्रशासनाने गांभीर्य पूर्वक लक्ष देवून दखल घ्यावी व खापर गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर त्वरित उपाययोजना करावी केली आहे. या निवेदनावर भाजपा जिल्हा चिटणीस विनोद कामे, गणेश प्रजापती, रोहिदास लोहार, सुनील सूर्यवंशी, युवराज मराठे, सुनील सोनवणे, रवींद्र पाडवी, अजय पटेल, भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थांच्या सह्या आहेत.