शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

शुभकार्याचे अक्षय फळ देणारी ‘अक्षयतृतीया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:30 IST

हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस पाळला जातो. यादिवशी पितरांचे स्मरण करून त्यांचे प्रतिमेचे पूजन करतात. देव आणि पितर ...

हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस पाळला जातो. यादिवशी पितरांचे स्मरण करून त्यांचे प्रतिमेचे पूजन करतात. देव आणि पितर यादिवशी जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय होते. नव्या कामाला सुरुवात यादिवशी करतात. अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे, सौरऊर्जा म्हणजेच सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही अक्षय मानली गेली आहे. विशेषकरून यादिवशी जो गंगा स्नान करेल तो सर्व पापातून मुक्त होतो, अशी मान्यता आहे. यादिवशी विष्णूचा सहावा अवतार परशुराम यांची पूजा केली जाते. त्यांना अर्ध्य दिले जाते. यादिवशी बद्रिनाथ, केदारनाथ यांचे कपाट (द्वारे) खुली केली जातात. अक्षयतृतीयेनिमित्ताने मातीचे माठ किंवा रांझण दान करावे. यादिवशी फळांचा राजा आंबा खाण्यासही सुरुवात होते तसेच अन्नपूर्णा प्रगट दिवस मानतात. यादिवशी सोने खरेदीलाही महत्त्व आहे. महाभारत ग्रंथाची रचनाही याच दिवशी प्रारंभ झाली, अशी अख्यायिका प्रचलित आहे. अशाप्रकारे अक्षयतृतीयेचे हिंदू धर्मात महत्त्व मानले जाते.

।। शुभ भवंतु ।।