शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

दोन महिन्यानंतरही पुलाची दुरुस्ती होत नसल्याने शेतक:यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : पुराच्या पाण्याने शहादा तालुक्यातील गोगापूरहून तिधारेकडे जाणा:या मार्गावरील खापरी नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : पुराच्या पाण्याने शहादा तालुक्यातील गोगापूरहून तिधारेकडे जाणा:या मार्गावरील खापरी नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने या पुलाचा काही भाग वाहून गेला आहे. या घटनेला दोन महिने उलटूनही संबंधित विभागाने दुरुस्तीकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून शेतक:यांना शेतमाल वाहतुकीसाठी कसरत करावी लागत आहे. शहादा तालुक्यातील गोगापूर परिसरात दोन महिन्यापूर्वी अतिवृष्टी झाल्याने गोगापूरहून तिधारेकडे जाणा:या मार्गावरील खापरी नदीला पूर आला होता. या पुलामुळे पुलाला भगदाड पडून पुलाचा काही भाग वाहून गेला. या रस्त्यावर दोन्ही गावातील शेतक:यांची मोठय़ा प्रमाणावर शेती आहे. शेतमाल घेऊन जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर शेतकरी करतात. परंतु गेल्या दोन महिन्यापूर्वी  अतिवृष्टी झाल्याने या मार्गावरील खापरी नदीवरील पूल पुरामुळे अर्धा वाहून गेला आहे. त्यामुळे शेतात वाहने नेण्यासाठी कसरत करावी लागते. सध्या कापूस वेचणीसह इतर पिकांची काढणी सुरू असून रब्बी हंगामासाठी शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत. शेती अवजारांची  ने-आण करण्यासाठी गैरसोय होत आहे. संबंधित विभागाने लक्ष देवून पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतक:यांकडून होत आहे. एकीकडे परतीच्या पावसाने शहादा तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. परंतु गोगापूर ते तिधारे रस्त्यावरील खापरी नदीवरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटनेला दोन महिने उलटले. तरीही संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. शेतक:यांचे शेतमाल व अवजारे ने-आण करण्यासाठी हाल होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.