शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यात सेंद्रिय शेतीचा अवलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 13:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : कृषी जागृतीसाठी खेड्याकडे चला या केंद्र शासनाच्या अभियानांतर्गत सातपुड्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब केला ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : कृषी जागृतीसाठी खेड्याकडे चला या केंद्र शासनाच्या अभियानांतर्गत सातपुड्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब केला आहे. त्यात तीन गावांमधील १० शेतकऱ्यांनी पॉलीहाऊसद्वारे या शेती पद्धतीला सुरुवात केली आहे. याशिवाय अनेक शेतकºयांनाही याबाबत मार्गदर्शन केले जात असून या पद्धतीचा अवलंब करणाºयांमध्ये भर पडण्याची शक्यता आहे.नंदुरबार जिल्ह्यात सेंद्रिय शेतीतून अन्नधान्य व भाजीपालाचे उत्पादन वाढावे म्हणून जिल्ह्यात जेल्वे फॉऊंडेशनमार्फत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच या शेती पद्धतीचे होणारे फायदे देखील स्पष्ट करुन दिले जात आहे. सेंद्रिय शेतीला मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी प्रथम सातपुड्याच्या कुशीतील वाड्या वस्त्यांपासून सुरुवात केली. वसावे यांच्या चळवळीला सातपुड्यातील शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. या पद्धतीचा अवलंब केला जात असून प्रत्यक्ष अन्नधान्य व भाजीपाल्याचे उत्पादनच घेत आहे. त्यात बेडाकुंड ता.अक्कलकुवा येथील शेतकरी मिठ्या वळवी, सुपा वळवी यांच्यासह चार शेतकºयांनी याचा अवलंब केला आहे. तर जमाना येथील भरत पाडवी यांच्यासह सहा शेतकºयांनी पॉलीहाऊस निर्माण केले आहे. तर पोहरा येथील रतिलाल तडवी यानेही पॉलीहाऊस तयार करीत भाजीपाल्याची लागवड केली आहे.या शेतकºयांनी पुढाकार घेतल्यानंतर अनेक शेतकरी याकडे वळत आहे. शासनाकडून पॉलीहाऊससाठी अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यातून त्यांनी पॉलिहाऊस तयार करून त्यामध्ये सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन घेतले. यातून उत्पादित भाज्यांची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांना देण्यात आली. दरम्यान या शेती पद्धतीचे जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांनी मार्गदर्शक वसावे यांचे कौतुक केले. दरम्यान सातपुड्यातील शेतकºयांना सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे करण्यासाठी डॉ.भारुड यांनी वसावे यांची पाठ थोपाटली.सेंद्रिय शेतीत महाराष्ट्रातील वाशिम जिल्हा आघाडीवर असून दुसºया क्रमांकावर नंदुरबार जिल्हा असल्याचे राजेंद्र वसावे यांनी सांगितले. सेंद्रिय शेतीमुळे मानवी आरोग्यासह पर्यावरणाचे समतोल ठेवण्यासाठीही सहकार्य होत आहे. शिवाय पशू पक्ष्यांच्या आरोग्यासाठीही ही शेती पद्धत उपायकारक असल्याचे म्हटले जात आहे.

 

 

सातपुड्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करणारे राजेंद्र वसावे यांचा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान सेंद्रिय शेतीबाबत नंदुरबार जिल्हा दुसºया क्रमांकावर येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली.