शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नंदुरबारात अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात नियमांचे उल्लंघन करुन प्रवासी वाहतूक करणा-या तीन चाकी रिक्षा वाहतूक शाखेच्या पथकाने जप्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात नियमांचे उल्लंघन करुन प्रवासी वाहतूक करणा-या तीन चाकी रिक्षा वाहतूक शाखेच्या पथकाने जप्त केल्या. गुरुवारी दिवसभरात ३१ रिक्षा पथकाने ताब्यात घेतल्या होत्या. यातील २७ रिक्षाचालक-मालकांना शुक्रवारी न्यायालयाने प्रत्येकी दोन हजार रूपयांचा दंड केला.ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठी प्रवासी तीन चाकी रिक्षांचा आधार घेतात. यातून गेल्या काही काळात या रिक्षांची संख्या वाढली आहे. प्रवासी वाहतूकीचा योग्य तो परवाना, पीयूसी, चालकांचे परवाने तसेच इतर कागदपत्रांविनाच ही वाहने चालवली जातात. दरम्यान या वाहनांवर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनात पथकाने कारवाई सुरु केली होती. यांतर्गत शहरातील विविध भागात पथके नियुक्त करत ग्रामीण भागातून येणा-या रिक्षा जप्त करण्यात आल्या. यातून दिवसभरात ३१ तीनचाकी रिक्षा जप्त करुन आणण्यात आले. या वाहतूकदारांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. याठिकाणी २७ जणांना प्रत्येकी दोन हजार रूपये दंडाची शिक्षा देण्यात आली. सर्वांनी एकूण ५४ हजार रूपयांच्या दंडाचा भरणा केला. दुसरीकडे उर्वरित चार जणांना २०० रूपयांचा दंड देण्यात आल्याची माहिती आहे.