शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

मजूर परतू लागल्याने रोहयोच्या कामांना गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 13:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांना गती द्यावी. सेल्फवरील कामांची संख्या वाढविण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांना गती द्यावी. सेल्फवरील कामांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. एन. पाटील,उपवनसंरक्षक सुरेश केवटे उपस्थित होते.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत केंद्र शासन प्रती कुटुंब १०० दिवसांच्या रोजगाराची हमी देते. त्यानुसार प्रत्येकाला रोजगार उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळे मनेरगा योजनेची प्रसिद्धी गावपातळीवर करावी. प्रत्येक गावामध्ये सेल्फवर मंजुर असलेली कामाची यादी गाव चावडीच्या नोटीस बोर्डावर लावुन गावकऱ्यांना आवाहन करावे, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबधीत यंत्रणेला दिल्या.बैठकीत त्यांनी रोजगार हमी योजनावर सद्य स्थितीत सुरु असलेली कामे व अपुर्ण कामांची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये ग्रामपंचायती मार्फत गाळ काढणे, विहिर पुर्नभरणाचे काम करण्याच्या सूचनाही डॉ.भारुड यांनी दिल्या. रोहयो अंतर्गत कामे सुरु असलेल्या कामाच्या जिओ टॅगींगबाबत त्यांनी माहिती घेतली. शेतरस्ते आणि पाणंद रस्ते योजना आणि खाजगी क्षेत्रावर वृक्ष लागवड योजनेवर अधिक भर देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.दुर्गम भागातील धडगाव, अक्कलकुवा,तळोदा येथे मनरेगा मधुन अनेक प्रकारचे कामे करता येतील. त्यामुळे जिल्ह्यातील मजुराचे स्थंलातर रोखता येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.